Taliye Landslide : उद्ध्वस्त तळीये गावच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, सरकार बांधून देणारी घरं कशी असणार?
जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. काही फोटोही त्यांनी ट्वीट केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
