Taliye Landslide : उद्ध्वस्त तळीये गावच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, सरकार बांधून देणारी घरं कशी असणार?
जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. काही फोटोही त्यांनी ट्वीट केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गावच्या शेतात रमली अभिनेत्री, शेतात गेली, चिंचा काढल्या अन् रोडच्या कडेला झोका खेळत...
'फँड्री' शालू 28 व्या वर्षी कशी दिसते? फोटो पाहून सर्वच थक्क
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
