भारताने बनवले सर्वात घातक क्षेपणास्त्र, फक्त काही सेंकदात पाक, चीन बेचिराख
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) देशातील सर्वात घातक क्षेपाणास्त्र बनवले आहे. सर्वात भन्नाट वेग असणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात केवळ काही सेंकदात संपूर्ण पाकिस्तान आणि चीन टप्प्यात येणार आहे. आतापर्यंत असे क्षेपणास्त्र फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अचानक जास्त व्यायाम केल्याने हार्टअटॅक येऊ शकतो ?
Beetroot Juice चे हे 5 आरोग्यदायी फायदे ऐकाल तर चाट पडाल..
झोपण्याच्या किती तास आधी जेवण करावे ?
ओट्स वा दलिया, डायबिटीजमध्ये काय खाणे उत्तम ?
बदाम मिल्क तयार करण्याची कृती स्टेप बाय स्टेप..पाहा
स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाचव्यांदा धमाका