डॉ.बाबासाहेबांनी का दिली होती या गावाला भेट, तीन दिवस केला होता मुक्काम, आजही जागवल्या जातात आठवणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1926 साली जळगाव तालुक्यातील आसोदा या गावाला भेट दिली होती.या गावात त्याकाळी धनजी रामचंद्र बिऱ्हाडे ही दलित व्यक्ती जनरलमधून सरपंच म्हणून प्रथमच निवडली गेली होती. त्यामुळे बाबासाहेबांनी खास या गावाला आर्वजून भेट दिली होती. त्याच्या आठवणी गावकऱ्यांनी जागवल्या आहेत.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
विमानात चुकूनही या 5 वस्तू घेऊन जाऊ नका, अन्यथा होईल जेल
टी 20I वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त सिक्स लगावणारे कर्णधार, टीम इंडियाचे किती?
कूल वॉटर आणि कोल्ड वॉटरमध्ये फरक काय?
वय वाढलं पण सौंदर्य कमी नाही झालं, 51 वर्षांच्या अभिनेत्रीची तरुणींना टक्कर
पोटाची चरबी वितळवायची असेल तर हे उपाय येतील कामी
बीपी लो झाला असेल तर काय खावे ?
