AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope : चंद्रग्रहण ठरणार लकी, या राशींच्या नशिबात सर्वात दुर्मिळ योग, काय काय घडणार?

3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. त्यामुळे या दिवशी काही विशेष बाबींची काळजी घ्यावी. काही राशींचे नशीब फळफळणार आहे. तर काही राशींना खूप काळजीपूर्वक काही निर्णय घ्यावे लागतील.

| Updated on: Mar 02, 2026 | 9:14 PM
Share
धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे या सणाच्या दिवशीच चंद्रग्रहण लागल्याने काही राशींवर त्याचा सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काळात नेमकी काय खबरदारी घ्यावी, तसेच कोणकोणत्या राशींचे नशीब फळफळण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊ या..

धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे या सणाच्या दिवशीच चंद्रग्रहण लागल्याने काही राशींवर त्याचा सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या काळात नेमकी काय खबरदारी घ्यावी, तसेच कोणकोणत्या राशींचे नशीब फळफळण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊ या..

1 / 5
कर्क राशीच्या लोकांसाठी 3 मार्च हा दिवस खूप चांगला असणार आहे. बऱ्याच दिवसापासून अडकून पडलेले काम या दिवशी मार्गी लागू शकते. यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. कोणतेही काम घाईगडबडीत करणे टाळा. मित्र तुमच्या मदतीला धावून येतील.

कर्क राशीच्या लोकांसाठी 3 मार्च हा दिवस खूप चांगला असणार आहे. बऱ्याच दिवसापासून अडकून पडलेले काम या दिवशी मार्गी लागू शकते. यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. कोणतेही काम घाईगडबडीत करणे टाळा. मित्र तुमच्या मदतीला धावून येतील.

2 / 5
कन्या राशीच्या लोकांनी 3 मार्च रोजी दुर्लक्ष करू नये. तसेच निष्काळजीपणा केल्यामुळे मोठा तोटा होऊ शकते. एखाद्या क्षेत्रातील अनुभव कमी असल्याने तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही एखाद्या लांब यात्रेवर जाऊ शकता. प्रवास करताना काळजी घ्यावी.

कन्या राशीच्या लोकांनी 3 मार्च रोजी दुर्लक्ष करू नये. तसेच निष्काळजीपणा केल्यामुळे मोठा तोटा होऊ शकते. एखाद्या क्षेत्रातील अनुभव कमी असल्याने तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही एखाद्या लांब यात्रेवर जाऊ शकता. प्रवास करताना काळजी घ्यावी.

3 / 5
धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते. आता सगळे संपलेले आहे, असे वाटू शकते. त्यामुळे काळजी घ्या. लोक तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करू शकतात. बिझनेस पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालणे टाळा. आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनुकूल काळ आहे.

धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते. आता सगळे संपलेले आहे, असे वाटू शकते. त्यामुळे काळजी घ्या. लोक तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करू शकतात. बिझनेस पार्टनरसोबत वाद होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालणे टाळा. आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनुकूल काळ आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...