टाळ मृदुंगाचा नाद..भक्तीगीतांचा मिलाफ…अशा भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांनी अनुभवाला अवीट नमुना
गेल्या 31 वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नर्तिका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात ही परंपरा त्यांनी आजही कायम जपलीय. आज जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे दहा हजार वारकऱ्यांना सुग्रास असे भोजन ही देण्यात आलेय याच बरोबर कलाही सादर करुन त्यांची सेवा केलीय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सौर मंडळातील सर्वात उष्ण ग्रह कोणता ?
GK : कोणत्या धर्माचे लोक जास्त शिकतात ?
सुमारे 6 लाखात 6 ऑटोमेटिक बजेट फ्रेंडली फॅमिली कार
Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज,84 दिवसांची व्हॅलिडीटी, मिळतो कॉलिंग आणि डेटाही
फँड्रीमधील शालूचा हॉट लूक पाहिला का? होतोय प्रचंड व्हायरल
रोज पाच किलोमीटर चालल्याने काय होते ?
