टाळ मृदुंगाचा नाद..भक्तीगीतांचा मिलाफ…अशा भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांनी अनुभवाला अवीट नमुना
गेल्या 31 वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नर्तिका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात ही परंपरा त्यांनी आजही कायम जपलीय. आज जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे दहा हजार वारकऱ्यांना सुग्रास असे भोजन ही देण्यात आलेय याच बरोबर कलाही सादर करुन त्यांची सेवा केलीय.
Non Stop LIVE Update
Most Read Stories