AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य नीतीमधील या 5 गोष्टी माहिती असणे आवश्यक!

जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.

| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 10:43 AM
Share
जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.

जो माणूस स्वच्छ कपडे घालत नाही. दात नीट साफ करत नाही, सूर्योदयानंतर उठतो, कठोर शब्दात बोलतो. असे लोक कधीही श्रीमंत होत नाहीत. त्यांना पैशांच्या बाबतीत नेहमीच त्रास होतो. लक्ष्मी त्याच्याकडे कधीच येत नाही.

1 / 5
जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.

जर तुम्हाला तुमच्या आत्म्याचे भान नसेल, तर तुमचे धर्मशास्त्र आणि वेदांचे सर्व ज्ञान निरर्थक आहे. असा माणूस चमच्यासारखा असतो, जो भाजी ढवळतो, पण त्याची चव कधीच घेऊ शकत नाही.

2 / 5
जर तुम्ही भूतकाळात अडकून राहिलात तर तुम्ही कधीही भविष्य घडवू शकणार नाही. जुन्या गोष्टी आणि चिंता सोडून आपला वर्तमान काळ चांगला करण्यासाठी प्रयत्न करा.

जर तुम्ही भूतकाळात अडकून राहिलात तर तुम्ही कधीही भविष्य घडवू शकणार नाही. जुन्या गोष्टी आणि चिंता सोडून आपला वर्तमान काळ चांगला करण्यासाठी प्रयत्न करा.

3 / 5
तुम्ही दुर्बल असलात तरी तुमची कमकुवतता इतर कोणाला दाखवू नका. तुम्ही त्या सापासारखे व्हा की जो विषारी नसतो तरीही लोक त्याला घाबरतात.

तुम्ही दुर्बल असलात तरी तुमची कमकुवतता इतर कोणाला दाखवू नका. तुम्ही त्या सापासारखे व्हा की जो विषारी नसतो तरीही लोक त्याला घाबरतात.

4 / 5
प्रेम हे सर्व दुःखाचे मूळ आहे. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता त्याचीच तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते. म्हणून, प्रेमाच्या बंधनातून मुक्त व्हा, आपले कर्तव्य पार पाडा आणि आनंदी जीवन जगा.

प्रेम हे सर्व दुःखाचे मूळ आहे. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता त्याचीच तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते. म्हणून, प्रेमाच्या बंधनातून मुक्त व्हा, आपले कर्तव्य पार पाडा आणि आनंदी जीवन जगा.

5 / 5
Follow Us
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित
मनसेचा 20 वा वर्धापन दिन रायगडावर; राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित.