AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: ‘हे’ आहेत भारतातील सर्वात लहान जिल्हे, क्षेत्रफळ फक्त…

भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यात एकूण 797 जिल्हे आहेत. भारतातील काही जिल्हे आकाराने खुप लहान आहेत. मात्र मर्यादित क्षेत्र असूनही, या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या खूप दाट आहे. आज आपण भारतातील सर्वात लहान जिल्ह्यांबद्दल जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 27, 2025 | 7:19 PM
Share
माहे: पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील माहे जिल्हा हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ फक्त 9 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 41816 आहे. लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 4646 व्यक्ती आहे.

माहे: पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील माहे जिल्हा हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ फक्त 9 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 41816 आहे. लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 4646 व्यक्ती आहे.

1 / 5
मध्य दिल्ली: मध्य दिल्ली हा भारतातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 21 चौरस किलोमीटर आहे आणि एकूण लोकसंख्या 5,82,320 आहे. या जिल्ह्याचा साक्षरता दर 85.14% आहे.

मध्य दिल्ली: मध्य दिल्ली हा भारतातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 21 चौरस किलोमीटर आहे आणि एकूण लोकसंख्या 5,82,320 आहे. या जिल्ह्याचा साक्षरता दर 85.14% आहे.

2 / 5
लक्षद्वीप: लक्षद्वीप हा तिसरा सर्वात लहान जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटरआहे. याची लोकसंख्या 58,232 आहे.

लक्षद्वीप: लक्षद्वीप हा तिसरा सर्वात लहान जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटरआहे. याची लोकसंख्या 58,232 आहे.

3 / 5
यानम: पुदुच्चेरीचा यानम जिल्हा चौथा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 55,626 आहे. येखील लोकसंख्येची घनता 1854 आहे.

यानम: पुदुच्चेरीचा यानम जिल्हा चौथा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 55,626 आहे. येखील लोकसंख्येची घनता 1854 आहे.

4 / 5
नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 1,42,224 आहे. येथील लोकसंख्येची घनता 4057 आहे.

नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 1,42,224 आहे. येथील लोकसंख्येची घनता 4057 आहे.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.