AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळे! निश्चिंत राहा, उपाशी पोटी खा!

रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने पचन चांगलं होतं आणि पोषक तत्त्वे आपल्या शरीराला मिळतात. रिकाम्या पोटी काय खायला पाहिजे यासाठी आपण भारतीय खूप सावध असतो. आपण खूप विचार करून हे पदार्थ खातो. चला मग जाणून घेऊया कोणती फळे उपाशी पोटी खावीत.

| Updated on: Aug 27, 2023 | 9:06 PM
Share
केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. उपाशी पोटी खाण्यासाठी केळी हा पर्याय सर्वोत्तम! केळी सहज पचते आणि पोट देखील चांगलं भरतं. रिकाम्या पोटी खाल्ल्यास ते केळी चांगली ऊर्जा देऊ शकते.

केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. उपाशी पोटी खाण्यासाठी केळी हा पर्याय सर्वोत्तम! केळी सहज पचते आणि पोट देखील चांगलं भरतं. रिकाम्या पोटी खाल्ल्यास ते केळी चांगली ऊर्जा देऊ शकते.

1 / 5
पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचनक्रियेत मदत करते. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने खूप फायदा होतो. उठल्यावर पाणी प्या आणि फ्रेश होऊन हे फळ खा! आरोग्यसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपई पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे आतड्यांसंबंधी हालचाली नियमित होतात.

पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचनक्रियेत मदत करते. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने खूप फायदा होतो. उठल्यावर पाणी प्या आणि फ्रेश होऊन हे फळ खा! आरोग्यसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपई पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे आतड्यांसंबंधी हालचाली नियमित होतात.

2 / 5
टरबूज हे फळ उन्हाळ्यात मिळतं. हे फळ खूप लोकप्रिय आहे. रसाळ आहे. टरबूज शरीराला हायड्रेटेड ठेवतं ते शरीरासाठी खूप उपयुक्त असतं. मग सांगा रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्याने काही नुकसान होऊ शकतं का? त्यात लाइकोपीन सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. रिकाम्या पोटी टरबूज खा आणि दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश करा.

टरबूज हे फळ उन्हाळ्यात मिळतं. हे फळ खूप लोकप्रिय आहे. रसाळ आहे. टरबूज शरीराला हायड्रेटेड ठेवतं ते शरीरासाठी खूप उपयुक्त असतं. मग सांगा रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्याने काही नुकसान होऊ शकतं का? त्यात लाइकोपीन सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. रिकाम्या पोटी टरबूज खा आणि दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश करा.

3 / 5
सफरचंद हे सगळ्यात एक नंबरचं आरोग्यदायी असणारं फळ आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय सफरचंद डॉक्टरपासून आपल्याला लांब ठेवतात. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास खूप फायदेशीर असते. रक्तातील साखरेची पातळी नियमित होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते. हे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे चांगले स्रोत आहे.

सफरचंद हे सगळ्यात एक नंबरचं आरोग्यदायी असणारं फळ आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय सफरचंद डॉक्टरपासून आपल्याला लांब ठेवतात. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास खूप फायदेशीर असते. रक्तातील साखरेची पातळी नियमित होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते. हे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे चांगले स्रोत आहे.

4 / 5
असं म्हणतात की हृदयाच्या आरोग्यासाठी बेरी खाणे चांगले असते. हृदयाचे आरोग्य राखता आलेच पाहिजे. यात कॅलरी कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात. रिकाम्या पोटी बेरीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.

असं म्हणतात की हृदयाच्या आरोग्यासाठी बेरी खाणे चांगले असते. हृदयाचे आरोग्य राखता आलेच पाहिजे. यात कॅलरी कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात. रिकाम्या पोटी बेरीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.