AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाला 50000 तर एकाला 25000 रुपये पगार, दोघांपैकी श्रीमंत कोण? कसं ओळखाल?

मानवी जीवनात सुखी, समाधानी आयुष्य म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला 50000 रुपये पगार असेल आणि अन्य व्यक्तीला 25000 रुपये पगार असेल तर साहजिकच 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती गरीब आहे, असे अनेकजण म्हणतील.

| Updated on: Jun 08, 2026 | 7:21 PM
Share
आजकाल श्रीमंती आणि समाधान यातील फरक धुसर होत चालला आहे. एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसे असले की ती खूपच सुखी आणि आनंदी आहे, असे समजले जाते. विशेष म्हणजे जास्त पगार असणाऱ्या व्यक्तीला समाजात मानही तेवढाच मिळतो.

आजकाल श्रीमंती आणि समाधान यातील फरक धुसर होत चालला आहे. एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसे असले की ती खूपच सुखी आणि आनंदी आहे, असे समजले जाते. विशेष म्हणजे जास्त पगार असणाऱ्या व्यक्तीला समाजात मानही तेवढाच मिळतो.

1 / 5
दरम्यान, मानवी जीवनात सुखी, समाधानी आयुष्य म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला 50000 रुपये पगार असेल आणि अन्य व्यक्तीला 25000 रुपये पगार असेल तर साहजिकच 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती गरीब आहे, असे अनेकजण म्हणतील.

दरम्यान, मानवी जीवनात सुखी, समाधानी आयुष्य म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीला 50000 रुपये पगार असेल आणि अन्य व्यक्तीला 25000 रुपये पगार असेल तर साहजिकच 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती गरीब आहे, असे अनेकजण म्हणतील.

2 / 5
परंतु मोठा पगार असणे आणि श्रीमंत असणे यात खूप फरक आहे. श्रीमंतीचे तुमचे मापदंड काय आहेत? यावरुनही खूप काही ठरते. एखादी व्यक्ती महिन्याला 50000 रुपये पगार कमवत असेल आणि तीच व्यक्ती 40 हजार रुपये फक्त EMI भरण्यासाठी देत असेल तर त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणता येणार नाही.

परंतु मोठा पगार असणे आणि श्रीमंत असणे यात खूप फरक आहे. श्रीमंतीचे तुमचे मापदंड काय आहेत? यावरुनही खूप काही ठरते. एखादी व्यक्ती महिन्याला 50000 रुपये पगार कमवत असेल आणि तीच व्यक्ती 40 हजार रुपये फक्त EMI भरण्यासाठी देत असेल तर त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणता येणार नाही.

3 / 5
याउलट 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती आपल्या अर्ध्या पगारापेक्षा जास्त रक्कम जर योग्य ठिकाणी गुंतवत असेल. अर्ध्या पेक्षा जास्त पैशांचा ती व्यक्त योग्य वापर करत असेल तर तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.

याउलट 25000 हजार रुपये पगार असणारी व्यक्ती आपल्या अर्ध्या पगारापेक्षा जास्त रक्कम जर योग्य ठिकाणी गुंतवत असेल. अर्ध्या पेक्षा जास्त पैशांचा ती व्यक्त योग्य वापर करत असेल तर तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.

4 / 5
आलिशान जीवन जगत असल्याचे दाखवणे आणि तणावमुक्त, चिंताविरहित आयुष्य जगणे यात खूप फरक आहे. जी व्यक्ती तणावमुक्त जीवन जगते, कर्जाच्या ओझ्याखाली नाही, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटते, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.

आलिशान जीवन जगत असल्याचे दाखवणे आणि तणावमुक्त, चिंताविरहित आयुष्य जगणे यात खूप फरक आहे. जी व्यक्ती तणावमुक्त जीवन जगते, कर्जाच्या ओझ्याखाली नाही, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटते, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे, असे मानता येईल.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...