अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?
राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यात बसला आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आश्रू पुसणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
दीपिका पादुकोणला कोण म्हणेल एका मुलीची आई... फोटो पाहून म्हणाल..
वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरलेले खेळाडू, टीम इंडियाचे किती क्रिकेटपटू?
वेगाने वाढतील केस, कोंडाही दूर होईल, या तेलांचा वापर करा
'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी अंड खाणं टाळा
श्वेता तिवरी हिच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
भारताचे 1 रुपये व्हेनेझुएलात किती होतात ? ऐकून बसेल धक्का
