अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?
राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यात बसला आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आश्रू पुसणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
केसांना कांद्याचा रस लावल्याने काय फायदा होतो ?
रिचार्ज एकाचा आणि फायदा तिघांना, या फॅमिली प्लानचे भन्नाट लाभ
एका महिन्यात TMKOC मधून किती कमावतात बबीताजी
Jio चा 48 रुपयांचा रिचार्ज, मिळतील खूप सारे गेम आणि डेटा...
रात्री डास झोपू देत नाहीत? हे उपाय करा
महाराष्ट्राची नवीन नॅशनल क्रश, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहूनच सर्व घायाळ