अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?
राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यात बसला आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आश्रू पुसणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

Chankyaniti या 3 गोष्टींवर करा पैसा खर्च, कधीच तंगी जाणवणार नाही

पंचक काळात पूजा करु शकतो? जाणून घ्या नियम आणि मान्यता

Vastu Tips : देवघरात या वस्तू चुकूनही ठेवू नयेत, जाणून घ्या

स्वप्नात मृत नातेवाईक पाहिल्याने काय होतं? हे माहीतच हवं

गोल्डन मिल्क, अनेक दुखण्यावर रामबाण उपाय

दान करणाऱ्या लोकांच्या आत्मासोबत काय होते? प्रेमानंद महाराज यांनी सांगितले