अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?
राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यात बसला आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आश्रू पुसणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
श्वेता शिंदेचं गुलाबी साडीमधील सौंदर्य पाहून चाहते घायाळ, होतोय कमेंट्सचा वर्षाव
डिपनेक गाउनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीच्या दिलखेत अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नदरा
याला म्हणतात अस्सल मराठमोळं सौंदर्य, फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
दिवसाला 500 कॅलरी बर्न करायची आहे, हे 9 विविध प्रकार पाहा
स्वर्गातील सुंदर अप्सरा, साडीमधील ही मराठी अभिनेत्री कोण? सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
Vada pav day 2026 : मुंबई ते जगभरात पोहचलेल्या वडापावच्या 5 इंटरेस्टिंग फॅक्ट