AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाची घोषणा करतो तरी कोण? राज्यघटनेत काय म्हटले आहे?

भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यावर पाकिस्तानकडून प्रतिहल्ला करण्यात आला. परंतु भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. दोन्ही देशांमध्ये तणाव असताना युद्ध झाले आहे का? त्याची घोषणा कोण करते, राज्यघटनेत काय आहे, प्रक्रिया जाणून घेऊ या...

| Updated on: May 11, 2025 | 8:37 AM
Share
भारतीय राज्यघटनेत युद्ध सुरु झाल्याची घोषणा करण्याबाबत काही प्रक्रिया दिलेली नाही. परंतु ही राष्ट्रीय आपत्ती म्हटले आहे. घटनेच्या कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद आहे. युद्ध सुरु करण्याची घोषणा करण्याचा अधिकार देशाच्या राष्ट्रपतींकडे आहे.

भारतीय राज्यघटनेत युद्ध सुरु झाल्याची घोषणा करण्याबाबत काही प्रक्रिया दिलेली नाही. परंतु ही राष्ट्रीय आपत्ती म्हटले आहे. घटनेच्या कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद आहे. युद्ध सुरु करण्याची घोषणा करण्याचा अधिकार देशाच्या राष्ट्रपतींकडे आहे.

1 / 5
राष्ट्रपती हे सैन्याचे सर्वोच्च कमांडर असतात. म्हणजेच त्यांच्याकडे हा अधिकार असतो. पण ते स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना भारत सरकारचा सल्ला घ्यावा लागतो. जर कधी युद्धाची औपचारिक घोषणा झाली तर ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने केली जाते.

राष्ट्रपती हे सैन्याचे सर्वोच्च कमांडर असतात. म्हणजेच त्यांच्याकडे हा अधिकार असतो. पण ते स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना भारत सरकारचा सल्ला घ्यावा लागतो. जर कधी युद्धाची औपचारिक घोषणा झाली तर ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने केली जाते.

2 / 5
युद्धाचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात येतो. ज्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश असतो. आवश्यकतेनुसार, लष्करप्रमुख, गुप्तचर संस्था आणि राजनयिकांचे मत देखील घेतले जाऊ शकते. तसेच संसद संरक्षण अर्थसंकल्प मंजूर करते आणि सरकारकडून उत्तरे देखील मागते.

युद्धाचा निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात येतो. ज्यामध्ये संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचा समावेश असतो. आवश्यकतेनुसार, लष्करप्रमुख, गुप्तचर संस्था आणि राजनयिकांचे मत देखील घेतले जाऊ शकते. तसेच संसद संरक्षण अर्थसंकल्प मंजूर करते आणि सरकारकडून उत्तरे देखील मागते.

3 / 5
सरकारला परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, असे वाटत असेल तर सर्वांनी मिळून निर्णय घेतला जातो. राष्ट्रपतींना एक शिफारस पत्र पाठवले जाते. त्यानंतर राष्ट्रपती घटनेच्या कलम 352 नुसार आणीबाणी जाहीर करतात. ही आणीबाणी देशातील निवडक भागांतही लागू शकते.

सरकारला परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, असे वाटत असेल तर सर्वांनी मिळून निर्णय घेतला जातो. राष्ट्रपतींना एक शिफारस पत्र पाठवले जाते. त्यानंतर राष्ट्रपती घटनेच्या कलम 352 नुसार आणीबाणी जाहीर करतात. ही आणीबाणी देशातील निवडक भागांतही लागू शकते.

4 / 5
संसदेने मंजुरी दिल्यावर आणीबाणीचा काळ सहा महिन्यांपर्यंत वाढवता येतो. तसेच गरज पडल्यावर त्यात अजून वाढ करता येते. जेव्हा सरकारला परिस्थिती नियंत्रणात आहे, असे वाटत असेल तेव्हा राष्ट्रपती आणीबाणी परत घेऊ शकतात.

संसदेने मंजुरी दिल्यावर आणीबाणीचा काळ सहा महिन्यांपर्यंत वाढवता येतो. तसेच गरज पडल्यावर त्यात अजून वाढ करता येते. जेव्हा सरकारला परिस्थिती नियंत्रणात आहे, असे वाटत असेल तेव्हा राष्ट्रपती आणीबाणी परत घेऊ शकतात.

5 / 5
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.