जगातील पहिलं लग्न करणाऱ्या ‘त्या’ जोडप्याचं नाव काय? विवाहाचा मुख्य उद्देश कोणता?
सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. पुराणांनुसार जगात सर्वात पहिलं लग्न मनू आणि शतरुपा यांनी केलं होतं. मनू आणि शतरुपा पहिले जोडपे आहे. ज्यांचं मूल मानव आज जगभरात आहे. दोघांची उत्पत्ती ब्रह्मा यांनी केली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5