AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील पहिलं लग्न करणाऱ्या ‘त्या’ जोडप्याचं नाव काय? विवाहाचा मुख्य उद्देश कोणता?

सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. पुराणांनुसार जगात सर्वात पहिलं लग्न मनू आणि शतरुपा यांनी केलं होतं. मनू आणि शतरुपा पहिले जोडपे आहे. ज्यांचं मूल मानव आज जगभरात आहे. दोघांची उत्पत्ती ब्रह्मा यांनी केली होती.

| Updated on: Mar 17, 2025 | 2:06 PM
विवाहाचा धार्मिक आधार प्राचीन काळापासून सुरू झाला. देवतांच्या आशीर्वादांशी संबंधित असल्याने ते पवित्र मानले गेले.  प्राचीन काळात लग्नासाठी कोणत्या धार्मिक किंवा कायद्याची गरज नव्हती.

विवाहाचा धार्मिक आधार प्राचीन काळापासून सुरू झाला. देवतांच्या आशीर्वादांशी संबंधित असल्याने ते पवित्र मानले गेले. प्राचीन काळात लग्नासाठी कोणत्या धार्मिक किंवा कायद्याची गरज नव्हती.

1 / 5
 पूर्वी लग्न म्हणजे सामाजिक करार होता. भारतात विवाह प्रथा वैदिक काळापासून सुरू झाली. सप्तपदी आणि मंत्रांनी विवाह संपन्न होऊ लागले.

पूर्वी लग्न म्हणजे सामाजिक करार होता. भारतात विवाह प्रथा वैदिक काळापासून सुरू झाली. सप्तपदी आणि मंत्रांनी विवाह संपन्न होऊ लागले.

2 / 5
प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि चीनसारख्या संस्कृतींमध्ये विवाहाचे वेगवेगळे प्रकार आणि प्रथा होत्या. मध्ययुगात लग्नाचं महत्त्व वाढत गेलं.

प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि चीनसारख्या संस्कृतींमध्ये विवाहाचे वेगवेगळे प्रकार आणि प्रथा होत्या. मध्ययुगात लग्नाचं महत्त्व वाढत गेलं.

3 / 5
सुरुवातीला सामाजिक दबावामुळे लग्न व्हायचे. पण आता प्रेमविवाह देखील होऊ लागले आहेत. आज लग्न फक्त एक परंपरा नाही तर, वैयक्तिक आवड देखील आहे.

सुरुवातीला सामाजिक दबावामुळे लग्न व्हायचे. पण आता प्रेमविवाह देखील होऊ लागले आहेत. आज लग्न फक्त एक परंपरा नाही तर, वैयक्तिक आवड देखील आहे.

4 / 5
सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. आज लग्न करताना जोडीदार निवडण्यासाठी मुलीचं मत देखील महत्त्वाचं आहे.

सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. आज लग्न करताना जोडीदार निवडण्यासाठी मुलीचं मत देखील महत्त्वाचं आहे.

5 / 5
Follow us
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.