AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील पहिलं लग्न करणाऱ्या ‘त्या’ जोडप्याचं नाव काय? विवाहाचा मुख्य उद्देश कोणता?

सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. पुराणांनुसार जगात सर्वात पहिलं लग्न मनू आणि शतरुपा यांनी केलं होतं. मनू आणि शतरुपा पहिले जोडपे आहे. ज्यांचं मूल मानव आज जगभरात आहे. दोघांची उत्पत्ती ब्रह्मा यांनी केली होती.

| Updated on: Mar 17, 2025 | 2:06 PM
Share
विवाहाचा धार्मिक आधार प्राचीन काळापासून सुरू झाला. देवतांच्या आशीर्वादांशी संबंधित असल्याने ते पवित्र मानले गेले.  प्राचीन काळात लग्नासाठी कोणत्या धार्मिक किंवा कायद्याची गरज नव्हती.

विवाहाचा धार्मिक आधार प्राचीन काळापासून सुरू झाला. देवतांच्या आशीर्वादांशी संबंधित असल्याने ते पवित्र मानले गेले. प्राचीन काळात लग्नासाठी कोणत्या धार्मिक किंवा कायद्याची गरज नव्हती.

1 / 5
 पूर्वी लग्न म्हणजे सामाजिक करार होता. भारतात विवाह प्रथा वैदिक काळापासून सुरू झाली. सप्तपदी आणि मंत्रांनी विवाह संपन्न होऊ लागले.

पूर्वी लग्न म्हणजे सामाजिक करार होता. भारतात विवाह प्रथा वैदिक काळापासून सुरू झाली. सप्तपदी आणि मंत्रांनी विवाह संपन्न होऊ लागले.

2 / 5
प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि चीनसारख्या संस्कृतींमध्ये विवाहाचे वेगवेगळे प्रकार आणि प्रथा होत्या. मध्ययुगात लग्नाचं महत्त्व वाढत गेलं.

प्राचीन इजिप्त, ग्रीस आणि चीनसारख्या संस्कृतींमध्ये विवाहाचे वेगवेगळे प्रकार आणि प्रथा होत्या. मध्ययुगात लग्नाचं महत्त्व वाढत गेलं.

3 / 5
सुरुवातीला सामाजिक दबावामुळे लग्न व्हायचे. पण आता प्रेमविवाह देखील होऊ लागले आहेत. आज लग्न फक्त एक परंपरा नाही तर, वैयक्तिक आवड देखील आहे.

सुरुवातीला सामाजिक दबावामुळे लग्न व्हायचे. पण आता प्रेमविवाह देखील होऊ लागले आहेत. आज लग्न फक्त एक परंपरा नाही तर, वैयक्तिक आवड देखील आहे.

4 / 5
सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. आज लग्न करताना जोडीदार निवडण्यासाठी मुलीचं मत देखील महत्त्वाचं आहे.

सुरुवातीच्या काळाच विवाहाचा मुख्य उद्देश वंश वाढवणे आणि सामाजिक व्यवस्था राखणे हा होता. आज लग्न करताना जोडीदार निवडण्यासाठी मुलीचं मत देखील महत्त्वाचं आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा