AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?

Egg Production India : अंडी हा भारतीयांच्या आहारातील महत्वाचा घटक आहे. भारतात प्रोटीन युक्त आहाराबद्दल मोठ्या प्रमाणाच जागरुकता आलीय. भारत जगात अंडी उत्पादनात कितव्या स्थानावर आहे? भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक अंडी उत्पादन चालतं, जाणून घ्या.

| Updated on: Apr 10, 2026 | 5:07 PM
Share
 अंड्याच्या उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. जगातील सर्वाधिक अंड्यांची निर्यात करणाऱ्या देशात चीन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. भारतातील अनेक राज्य अंडी उत्पादनासाठी ओळखली जातात. भारतातील सर्वाधिक अंडी उत्पादन करणारं राज्य कोणतं? जाणून घ्याय

अंड्याच्या उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. जगातील सर्वाधिक अंड्यांची निर्यात करणाऱ्या देशात चीन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. भारतातील अनेक राज्य अंडी उत्पादनासाठी ओळखली जातात. भारतातील सर्वाधिक अंडी उत्पादन करणारं राज्य कोणतं? जाणून घ्याय

1 / 5
आंध्र प्रदेश हे देशातील सर्वाधिक अंडी उत्पादक राज्य आहे. आंध्र प्रदेशात मॉर्डन फार्मिंग टेक्निक आणि कॉर्शियल पॉल्‍टी फार्म्‍समुळे आंध्र प्रदेश अंडी उत्पादनात देशातील नंबर एक राज्य आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यात सर्वाधिक प्रोडक्शन होतं.

आंध्र प्रदेश हे देशातील सर्वाधिक अंडी उत्पादक राज्य आहे. आंध्र प्रदेशात मॉर्डन फार्मिंग टेक्निक आणि कॉर्शियल पॉल्‍टी फार्म्‍समुळे आंध्र प्रदेश अंडी उत्पादनात देशातील नंबर एक राज्य आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यात सर्वाधिक प्रोडक्शन होतं.

2 / 5
आंध्र प्रदेशनंतर देशात अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य म्हणजे तामिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल. या राज्यांनी आपल्या इथे पॉल्ट्रीचं चांगलं नेटवर्क विकसित केलं आहे. सरकारी योजना आणि खासगी गुंतवणूकीने पोल्ट्री उद्योगाल मजबूत बनवलय.

आंध्र प्रदेशनंतर देशात अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य म्हणजे तामिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल. या राज्यांनी आपल्या इथे पॉल्ट्रीचं चांगलं नेटवर्क विकसित केलं आहे. सरकारी योजना आणि खासगी गुंतवणूकीने पोल्ट्री उद्योगाल मजबूत बनवलय.

3 / 5
 जगभरात अंडी उत्पादनात चीन नंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. जगभरातील बाजारात चीन आणि भारताच्या अंड्यांना भरपूर मागणी आहे. भारतात पॉल्ट्री उद्योगात झालेल्या बदलांमुळे भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

जगभरात अंडी उत्पादनात चीन नंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. जगभरातील बाजारात चीन आणि भारताच्या अंड्यांना भरपूर मागणी आहे. भारतात पॉल्ट्री उद्योगात झालेल्या बदलांमुळे भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

4 / 5
भारतात प्रोटीन युक्त आहाराबद्दल मोठ्या प्रमाणाच जागरुकता आलीय. संपूर्ण भारतात अंड्याची विक्री वाढली आहे. शाळा आणि सरकारी योजनांमध्ये सुद्धा चांगल्या पोषक तत्वांसाठी अंडी खाण्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच अंड्यांची मागणी वाढली आहे.

भारतात प्रोटीन युक्त आहाराबद्दल मोठ्या प्रमाणाच जागरुकता आलीय. संपूर्ण भारतात अंड्याची विक्री वाढली आहे. शाळा आणि सरकारी योजनांमध्ये सुद्धा चांगल्या पोषक तत्वांसाठी अंडी खाण्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच अंड्यांची मागणी वाढली आहे.

5 / 5
Follow Us
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप