AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध कॉमेडियनच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीच बोल्ड फोटोशूट, पण तिला इतकं ट्रोल केलं की, त्यामुळे तिने…

दिवंगत अभिनेता-कॉमेडियन कोल्लम सुधीची पत्नी रेणू सुधी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली. नवऱ्याच्या मृत्यूमुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला.

| Updated on: Aug 06, 2025 | 4:27 PM
Share
रिएलिटी शो बिग बॉस मल्याळमची सध्या खूप चर्चा आहे. मोहनलालच्या या शो मध्ये दिवंगत अभिनेता-कॉमेडियन कोल्लम सुधीची पत्नी रेणू सुधी स्पर्धक म्हणून सहभागी झालेली. कोल्लम गेल्यानंतर रेणूच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तिला सायबर बुलीचा सामना करावा लागला. स्वत:ला संपवण्याचा विचार सुद्धा तिच्या मनात आलेला.

रिएलिटी शो बिग बॉस मल्याळमची सध्या खूप चर्चा आहे. मोहनलालच्या या शो मध्ये दिवंगत अभिनेता-कॉमेडियन कोल्लम सुधीची पत्नी रेणू सुधी स्पर्धक म्हणून सहभागी झालेली. कोल्लम गेल्यानंतर रेणूच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तिला सायबर बुलीचा सामना करावा लागला. स्वत:ला संपवण्याचा विचार सुद्धा तिच्या मनात आलेला.

1 / 5
रेणू सुधी कोण आहे?. रेणू अभिनेत्री, युट्यूबर आणि इंटरनेट सेनसेशन आहे. ती कोल्लम सुधीची दुसरी पत्नी आहे. कोल्लमच अचानक अपघाती निधन झालं. त्यानंतर ती चर्चेत आलेली. रेणूने विधवा महिलांसाठी आखलेले समाजाचे नियम मानायला नकार दिलेला. आपल्या अटींवर आयुष्य जगायचं असं तिने ठरवलं.

रेणू सुधी कोण आहे?. रेणू अभिनेत्री, युट्यूबर आणि इंटरनेट सेनसेशन आहे. ती कोल्लम सुधीची दुसरी पत्नी आहे. कोल्लमच अचानक अपघाती निधन झालं. त्यानंतर ती चर्चेत आलेली. रेणूने विधवा महिलांसाठी आखलेले समाजाचे नियम मानायला नकार दिलेला. आपल्या अटींवर आयुष्य जगायचं असं तिने ठरवलं.

2 / 5
कोल्लमच्या मृत्यूनंतर काही काळाने रेणूने बोल्ड फोटोशूट केलं. यावरुन तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. रेणू त्यामुळे इतकी वैतागलेली की, आत्महत्येचे विचार तिच्या मनात यायचे. इतकच नाही रेणूबद्दल असं सुद्धा म्हटलं गेलेलं की, कोल्लमच्या मृत्यूनंतर तिने मुलाला एकट्याला सोडून दिलय. हे ती सहन करु शकली नव्हती.

कोल्लमच्या मृत्यूनंतर काही काळाने रेणूने बोल्ड फोटोशूट केलं. यावरुन तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. रेणू त्यामुळे इतकी वैतागलेली की, आत्महत्येचे विचार तिच्या मनात यायचे. इतकच नाही रेणूबद्दल असं सुद्धा म्हटलं गेलेलं की, कोल्लमच्या मृत्यूनंतर तिने मुलाला एकट्याला सोडून दिलय. हे ती सहन करु शकली नव्हती.

3 / 5
मला समजत नाहीय की, मी काय चुकीच करतेय. मला असं का वाटतं, मी जे काही करते, तो गुन्हा आहे. मी खरच कंटाळली आहे असं रेणू म्हणालेली.

मला समजत नाहीय की, मी काय चुकीच करतेय. मला असं का वाटतं, मी जे काही करते, तो गुन्हा आहे. मी खरच कंटाळली आहे असं रेणू म्हणालेली.

4 / 5
मला असं वाटतं, माझ्याजवळ दोनच पर्याय आहेत, एक आयुष्य संपवणं आणि दुसरं पुन्हा लग्न. मी दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला नाही. पतीच्या मृत्यूनंतर मी जे काही करते किंवा बोलते, ते चुकीचं आहे का?. मला फक्त आपलं आयुष्य जगायचं आहे असं रेणूने म्हटलेलं.

मला असं वाटतं, माझ्याजवळ दोनच पर्याय आहेत, एक आयुष्य संपवणं आणि दुसरं पुन्हा लग्न. मी दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला नाही. पतीच्या मृत्यूनंतर मी जे काही करते किंवा बोलते, ते चुकीचं आहे का?. मला फक्त आपलं आयुष्य जगायचं आहे असं रेणूने म्हटलेलं.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.