AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायफाय राऊटर नक्की कधी आणि किती वेळा रीस्टार्ट करावा?

तुमच्या घरातील वाय-फाय राउटर २४ तास चालू असतो का? यामुळे इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. राउटर कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा आणि त्याचे फायदे काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

| Updated on: Jun 08, 2026 | 2:16 PM
Share
आपल्या घरात अशी अनेक उपकरणं असतात जी एकदा सुरू झाली की अनेक दिवस किंवा महिने चालूच असतात. यात वाय-फाय राउटर (Wi-Fi Router) चाही समावेश होतो. अनेकदा आपल्या घरातील वायफाय राऊटर आपण २४ तास चालूच ठेवतो.

आपल्या घरात अशी अनेक उपकरणं असतात जी एकदा सुरू झाली की अनेक दिवस किंवा महिने चालूच असतात. यात वाय-फाय राउटर (Wi-Fi Router) चाही समावेश होतो. अनेकदा आपल्या घरातील वायफाय राऊटर आपण २४ तास चालूच ठेवतो.

1 / 6
पण तुम्हाला माहीत आहे का? या सवयीमुळेच तुमच्या इंटरनेटचा स्पीड अचानक कमी होतो किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या निर्माण होतात. अशा वेळी फक्त राऊटर रीस्टार्ट केल्याने इंटरनेटच्या बहुतांश समस्या एका झटक्यात सुटू शकतात. पण राउटर नक्की कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

पण तुम्हाला माहीत आहे का? या सवयीमुळेच तुमच्या इंटरनेटचा स्पीड अचानक कमी होतो किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या निर्माण होतात. अशा वेळी फक्त राऊटर रीस्टार्ट केल्याने इंटरनेटच्या बहुतांश समस्या एका झटक्यात सुटू शकतात. पण राउटर नक्की कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

2 / 6
राउटर सतत चालू राहिल्याने त्यामध्ये कॅशे मेमरी (Cache Memory) आणि जंक डेटा साठत राहतो. रीस्टार्ट केल्याने हा डेटा पूर्णपणे साफ होतो आणि राउटरची कार्यक्षमता वाढते. तसेच बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या अनावश्यक प्रोसेस बंद झाल्यामुळे इंटरनेटचा वेग आणि नेटवर्कमधील अडथळे दूर होतात.

राउटर सतत चालू राहिल्याने त्यामध्ये कॅशे मेमरी (Cache Memory) आणि जंक डेटा साठत राहतो. रीस्टार्ट केल्याने हा डेटा पूर्णपणे साफ होतो आणि राउटरची कार्यक्षमता वाढते. तसेच बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या अनावश्यक प्रोसेस बंद झाल्यामुळे इंटरनेटचा वेग आणि नेटवर्कमधील अडथळे दूर होतात.

3 / 6
जर तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप वाय-फायवरून वारंवार डिस्कनेक्ट होत असतील, तर रीस्टार्ट केल्याने कनेक्शन एकदम स्थिर होते. राउटर पुन्हा सुरू केल्यावर त्याला एक नवीन आणि फ्रेश आयपी ॲड्रेस (IP Address) मिळतो. यामुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढतोच, शिवाय सुरक्षितताही सुधारते.

जर तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप वाय-फायवरून वारंवार डिस्कनेक्ट होत असतील, तर रीस्टार्ट केल्याने कनेक्शन एकदम स्थिर होते. राउटर पुन्हा सुरू केल्यावर त्याला एक नवीन आणि फ्रेश आयपी ॲड्रेस (IP Address) मिळतो. यामुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढतोच, शिवाय सुरक्षितताही सुधारते.

4 / 6
राऊटर सतत चालू राहिल्याने तो गरम होतो. काही वेळ तो बंद ठेवल्यास अतिउष्णतेमुळे होणारे नुकसान टाळता येते. राउटर हा एका छोट्या कॉम्प्युटरसारखाच असतो, ज्याला स्वतःची मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम असते.

राऊटर सतत चालू राहिल्याने तो गरम होतो. काही वेळ तो बंद ठेवल्यास अतिउष्णतेमुळे होणारे नुकसान टाळता येते. राउटर हा एका छोट्या कॉम्प्युटरसारखाच असतो, ज्याला स्वतःची मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम असते.

5 / 6
त्यामुळे लोड कमी करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा होम राउटर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. यामुळे राउटरला एक नवीन सुरुवात मिळते. तसेच इंटरनेटचा वेग कायम राहतो.

त्यामुळे लोड कमी करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा होम राउटर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. यामुळे राउटरला एक नवीन सुरुवात मिळते. तसेच इंटरनेटचा वेग कायम राहतो.

6 / 6
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात