AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय महिला जोडवी का घालतात? त्याचे फायदे काय? जाणून आश्चर्य वाटेल…

लग्नानंतर भारतीय महिलांच्या पायातील बोटात नेहमी जोडवी घातलेली पाहिली असतील. याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक असे अनेक पैलू आहेत. लग्नाचे प्रतीक मानले जाणारे जोडवी घालण्याचे अनेक कारणे आणि फायदे आहेत. जोडवी महिलांच्या आरोग्यासाठीही फार महत्त्वाची असतात. महिलांनी जोडवी का घालावी आणि त्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेऊयात.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 13, 2025 | 5:20 PM
Share
प्रत्येक भारतीय महिला बोटात जोडवी घालते. त्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात. चांदीचे जोडवे घालण्याचे प्रचंड फायदे असतात. तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याच्या फायदेही असतात.

प्रत्येक भारतीय महिला बोटात जोडवी घालते. त्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात. चांदीचे जोडवे घालण्याचे प्रचंड फायदे असतात. तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याच्या फायदेही असतात.

1 / 6
जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते . ती सोळा शृंगाराचा एक भाग आहे. शास्त्रांनुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवी घातली जातात.

जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते . ती सोळा शृंगाराचा एक भाग आहे. शास्त्रांनुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवी घातली जातात.

2 / 6
 बोटात जोडवी घालल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते. हे नकारात्मक उर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे. तसेच सौभाग्याचेही प्रतिक मानले जाते. चांदी ही एक थंड धातू आहे जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.

बोटात जोडवी घालल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते. हे नकारात्मक उर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे. तसेच सौभाग्याचेही प्रतिक मानले जाते. चांदी ही एक थंड धातू आहे जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.

3 / 6
तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो. चांदी घातल्याने मनाला शांती मिळते तसेच ग्रहांचे अडथळे दूर होतात. असंही म्हटलं जातं पायात कधीच सोन्याचं काहीच घातलं जात नाही. सोने भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि पायात त्या घालणे अनादर मानले जाते.

तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो. चांदी घातल्याने मनाला शांती मिळते तसेच ग्रहांचे अडथळे दूर होतात. असंही म्हटलं जातं पायात कधीच सोन्याचं काहीच घातलं जात नाही. सोने भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि पायात त्या घालणे अनादर मानले जाते.

4 / 6
पायात जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे अ‍ॅक्युप्रेशर. जोडवी पायाच्या ज्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बोटात घातले जातात तिथली नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. ही जोडवी घातल्याने त्या नसांवर हलका दाब पडतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि विना अडचण गर्भधारणेला मदत होते.

पायात जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे अ‍ॅक्युप्रेशर. जोडवी पायाच्या ज्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बोटात घातले जातात तिथली नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. ही जोडवी घातल्याने त्या नसांवर हलका दाब पडतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि विना अडचण गर्भधारणेला मदत होते.

5 / 6
जोडव्यांचा हा दाब महिलांच्या संप्रेरक प्रणालीला संतुलित करतो, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि थायरॉईड सारख्या समस्यांची शक्यता कमी होते. जोडवी घालणे ही केवळ एक परंपरा नाही तर धार्मिक श्रद्धा, ऊर्जा संतुलन आणि महिलांच्या आरोग्याशी जोडलेली वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली फायदेशीर प्रथा आहे.

जोडव्यांचा हा दाब महिलांच्या संप्रेरक प्रणालीला संतुलित करतो, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि थायरॉईड सारख्या समस्यांची शक्यता कमी होते. जोडवी घालणे ही केवळ एक परंपरा नाही तर धार्मिक श्रद्धा, ऊर्जा संतुलन आणि महिलांच्या आरोग्याशी जोडलेली वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली फायदेशीर प्रथा आहे.

6 / 6
Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार