AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय महिला जोडवी का घालतात? त्याचे फायदे काय? जाणून आश्चर्य वाटेल…

लग्नानंतर भारतीय महिलांच्या पायातील बोटात नेहमी जोडवी घातलेली पाहिली असतील. याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक असे अनेक पैलू आहेत. लग्नाचे प्रतीक मानले जाणारे जोडवी घालण्याचे अनेक कारणे आणि फायदे आहेत. जोडवी महिलांच्या आरोग्यासाठीही फार महत्त्वाची असतात. महिलांनी जोडवी का घालावी आणि त्यामुळे काय फायदे होतात हे जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 13, 2025 | 5:20 PM
Share
प्रत्येक भारतीय महिला बोटात जोडवी घालते. त्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात. चांदीचे जोडवे घालण्याचे प्रचंड फायदे असतात. तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याच्या फायदेही असतात.

प्रत्येक भारतीय महिला बोटात जोडवी घालते. त्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात. चांदीचे जोडवे घालण्याचे प्रचंड फायदे असतात. तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याच्या फायदेही असतात.

1 / 6
जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते . ती सोळा शृंगाराचा एक भाग आहे. शास्त्रांनुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवी घातली जातात.

जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते . ती सोळा शृंगाराचा एक भाग आहे. शास्त्रांनुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवी घातली जातात.

2 / 6
 बोटात जोडवी घालल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते. हे नकारात्मक उर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे. तसेच सौभाग्याचेही प्रतिक मानले जाते. चांदी ही एक थंड धातू आहे जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.

बोटात जोडवी घालल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते. हे नकारात्मक उर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे. तसेच सौभाग्याचेही प्रतिक मानले जाते. चांदी ही एक थंड धातू आहे जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.

3 / 6
तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो. चांदी घातल्याने मनाला शांती मिळते तसेच ग्रहांचे अडथळे दूर होतात. असंही म्हटलं जातं पायात कधीच सोन्याचं काहीच घातलं जात नाही. सोने भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि पायात त्या घालणे अनादर मानले जाते.

तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो. चांदी घातल्याने मनाला शांती मिळते तसेच ग्रहांचे अडथळे दूर होतात. असंही म्हटलं जातं पायात कधीच सोन्याचं काहीच घातलं जात नाही. सोने भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि पायात त्या घालणे अनादर मानले जाते.

4 / 6
पायात जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे अ‍ॅक्युप्रेशर. जोडवी पायाच्या ज्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बोटात घातले जातात तिथली नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. ही जोडवी घातल्याने त्या नसांवर हलका दाब पडतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि विना अडचण गर्भधारणेला मदत होते.

पायात जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे अ‍ॅक्युप्रेशर. जोडवी पायाच्या ज्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बोटात घातले जातात तिथली नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. ही जोडवी घातल्याने त्या नसांवर हलका दाब पडतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि विना अडचण गर्भधारणेला मदत होते.

5 / 6
जोडव्यांचा हा दाब महिलांच्या संप्रेरक प्रणालीला संतुलित करतो, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि थायरॉईड सारख्या समस्यांची शक्यता कमी होते. जोडवी घालणे ही केवळ एक परंपरा नाही तर धार्मिक श्रद्धा, ऊर्जा संतुलन आणि महिलांच्या आरोग्याशी जोडलेली वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली फायदेशीर प्रथा आहे.

जोडव्यांचा हा दाब महिलांच्या संप्रेरक प्रणालीला संतुलित करतो, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि थायरॉईड सारख्या समस्यांची शक्यता कमी होते. जोडवी घालणे ही केवळ एक परंपरा नाही तर धार्मिक श्रद्धा, ऊर्जा संतुलन आणि महिलांच्या आरोग्याशी जोडलेली वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली फायदेशीर प्रथा आहे.

6 / 6
Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.