AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळी कचरा का काढायचा नाही, आजीच्या सल्ल्यामागील शास्त्र आणि तर्क काय?

सूर्यास्तानंतर कचरा बाहेर टाकण्यामागे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील अनेक कारणे आहेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी नावाची देवी नाराज होते असे मानले जाते. पूर्वी वीज नसल्याने रात्री कचरा बाहेर टाकणे धोकादायक होते.

| Updated on: Mar 17, 2025 | 5:10 PM
Share
आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. तरीही काही पूर्वपरंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टींचा आपण आजही पाळतो. यातील काही गोष्टींना तर्क असतो, तर कधी कधी काहीही तर्क नसतो.

आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. तरीही काही पूर्वपरंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टींचा आपण आजही पाळतो. यातील काही गोष्टींना तर्क असतो, तर कधी कधी काहीही तर्क नसतो.

1 / 10
घर, ऑफिस, दुकान, हॉटेल किंवा इतर कोणतीही वास्तू बांधताना सर्वप्रथम वास्तुशास्त्र पाहिले जाते. वास्तुशास्त्रामुळे तुम्हाला नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यास मदत होते. वास्तूशास्त्राचे अनेक फायदे आहेत.

घर, ऑफिस, दुकान, हॉटेल किंवा इतर कोणतीही वास्तू बांधताना सर्वप्रथम वास्तुशास्त्र पाहिले जाते. वास्तुशास्त्रामुळे तुम्हाला नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यास मदत होते. वास्तूशास्त्राचे अनेक फायदे आहेत.

2 / 10
आज आम्ही तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर घराबाहेर कचरा का टाकू नये यामागचे शास्त्र किंवा तर्क सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर घराबाहेर कचरा का टाकू नये यामागचे शास्त्र किंवा तर्क सांगणार आहोत.

3 / 10
सूर्यास्तानंतर घरात झाडू मारल्यानंतर काढलेला कचरा किंवा माती बाहेर टाकू नका. ते कुठेतरी कचराकुंडीत टाका आणि सकाळी बाहेर फेकून द्या. संध्याकाळी घराबाहेर माती फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते.

सूर्यास्तानंतर घरात झाडू मारल्यानंतर काढलेला कचरा किंवा माती बाहेर टाकू नका. ते कुठेतरी कचराकुंडीत टाका आणि सकाळी बाहेर फेकून द्या. संध्याकाळी घराबाहेर माती फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते.

4 / 10
ज्योतिषशास्त्रातही संध्याकाळी झाडू मारणे अशुभ मानले जाते. रात्रीचा काळ हा राहू आणि केतूच्या प्रभावाचा काळ असतो. हा काळ असुरी शक्तींचा असतो.

ज्योतिषशास्त्रातही संध्याकाळी झाडू मारणे अशुभ मानले जाते. रात्रीचा काळ हा राहू आणि केतूच्या प्रभावाचा काळ असतो. हा काळ असुरी शक्तींचा असतो.

5 / 10
रात्री झाडू मारल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. रात्री घरात झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो.

रात्री झाडू मारल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. रात्री घरात झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो.

6 / 10
जर तुम्ही संध्याकाळी कामावरुन परत असाल आणि घरात कचरा झाला असेल तर तुम्ही स्वच्छता करणे गरजेचे आहे.

जर तुम्ही संध्याकाळी कामावरुन परत असाल आणि घरात कचरा झाला असेल तर तुम्ही स्वच्छता करणे गरजेचे आहे.

7 / 10
पण सूर्यास्तानंतर जर तुम्ही झाडू काढून कचरा काढला तर तो घरात कचराकुंडीत टाका किंवा झाडात टाका. सकाळी तो कचरा बाहेर फेकून द्या. संध्याकाळी घराबाहेर कचरा टाकल्याने लक्ष्मी घराबाहेर पडते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते, असे वास्तूशास्त्रात म्हटले जाते.

पण सूर्यास्तानंतर जर तुम्ही झाडू काढून कचरा काढला तर तो घरात कचराकुंडीत टाका किंवा झाडात टाका. सकाळी तो कचरा बाहेर फेकून द्या. संध्याकाळी घराबाहेर कचरा टाकल्याने लक्ष्मी घराबाहेर पडते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते, असे वास्तूशास्त्रात म्हटले जाते.

8 / 10
आता यामागील तर्क समोर आले आहे. पूर्वी, गावांमध्ये वीज नव्हती, त्यामुळे तेव्हा संध्याकाळनंतर कचरा बाहेर काढला जात नव्हता. कचऱ्यासोबत कोणत्याही मौल्यवान वस्तू बाहेर फेकल्या जाऊ नयेत असे यामागील कारण होते.

आता यामागील तर्क समोर आले आहे. पूर्वी, गावांमध्ये वीज नव्हती, त्यामुळे तेव्हा संध्याकाळनंतर कचरा बाहेर काढला जात नव्हता. कचऱ्यासोबत कोणत्याही मौल्यवान वस्तू बाहेर फेकल्या जाऊ नयेत असे यामागील कारण होते.

9 / 10
याच कारणाने आजही वडीलधारी माणसे संध्याकाळी कचरा बाहेर काढू देत नाहीत. पण सध्या यात बदल झाला आहे. सध्या सर्वत्र वीज आली आहे. पूर्वी एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आता राहिलेली नाही. पण आजही लोक त्यांच्या वडिलांच्या शब्दांचा आदर करून श्रद्धेचे पालन करतात.

याच कारणाने आजही वडीलधारी माणसे संध्याकाळी कचरा बाहेर काढू देत नाहीत. पण सध्या यात बदल झाला आहे. सध्या सर्वत्र वीज आली आहे. पूर्वी एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आता राहिलेली नाही. पण आजही लोक त्यांच्या वडिलांच्या शब्दांचा आदर करून श्रद्धेचे पालन करतात.

10 / 10
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.