AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK :कितीही गोड पादर्थ खाल्ला तरी लागतो खारट; जगात ही जागा कुठे आहे?

अंतराळाचे विश्व फारच गुढ आहे. इथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे अंतराळातील अन्नाची चव फारच वेगळी लागते. अनेकदा अन्न बेचव आणि गंधहीन असते. त्यामुळे अंतराळवीरांची भूक कमी होते.

| Updated on: Jan 18, 2026 | 5:50 PM
Share
अंतराळातील विश्व हे मोठं चमत्कारिक असते. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव नसल्याने अंतराळात सर्व गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागतात. अंतराळात गेल्यावर जेवण करायचे असल्यास तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते.

अंतराळातील विश्व हे मोठं चमत्कारिक असते. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव नसल्याने अंतराळात सर्व गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागतात. अंतराळात गेल्यावर जेवण करायचे असल्यास तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते.

1 / 5
अनेकदा पृथ्वीवर फारच चविष्ट वाटणारे पदार्थ अंतराळात वेगळेच लागू शकतात. अंतराळात गेल्यानंतर खाद्यपदार्थ कदी कडू तर कधी चवहीन लागतात. एवढंच नव्हे तर एखादा गोड पदार्थदेखील फारच चवहीन आणि कारट लागू शकतो.

अनेकदा पृथ्वीवर फारच चविष्ट वाटणारे पदार्थ अंतराळात वेगळेच लागू शकतात. अंतराळात गेल्यानंतर खाद्यपदार्थ कदी कडू तर कधी चवहीन लागतात. एवढंच नव्हे तर एखादा गोड पदार्थदेखील फारच चवहीन आणि कारट लागू शकतो.

2 / 5
अंतर्गत अंतराळवीरांनी 2015 साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर Veggie एक्सपेरिमेंटअंतर्गत लाल लेट्यूस ही भाजी लावली होती. ही भाजी खाल्ल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी सांगितले की या भाजीची चव ही पृथ्वीवरील लाल लेट्यूसपेक्षा वेगळी होती. अंतराळातील लाल लेट्यूस थोडे जास्त कडू होते.

अंतर्गत अंतराळवीरांनी 2015 साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर Veggie एक्सपेरिमेंटअंतर्गत लाल लेट्यूस ही भाजी लावली होती. ही भाजी खाल्ल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी सांगितले की या भाजीची चव ही पृथ्वीवरील लाल लेट्यूसपेक्षा वेगळी होती. अंतराळातील लाल लेट्यूस थोडे जास्त कडू होते.

3 / 5
संशोधकांनुसार अंतराळात झाडांच्या वाढीसाठीचे वातावरण वेगळे असते. त्यामुळेच तेथील भाज्यांची व वेगळी लागते. प्रकाश, तापमान यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी या भाज्या वेगळे रसायन तयार करतात. त्यामुळेच अंतराळात लावलेल्या अनेक भाज्या कडू लागतात.

संशोधकांनुसार अंतराळात झाडांच्या वाढीसाठीचे वातावरण वेगळे असते. त्यामुळेच तेथील भाज्यांची व वेगळी लागते. प्रकाश, तापमान यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी या भाज्या वेगळे रसायन तयार करतात. त्यामुळेच अंतराळात लावलेल्या अनेक भाज्या कडू लागतात.

4 / 5
याच कारणामुळे अंतराळातील अन्न हे गोड असले तरी ते जास्त खारट लागते. पदार्थांची चवही बदलते. त्यामुळेच अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांची भूकदेखील कमी होते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

याच कारणामुळे अंतराळातील अन्न हे गोड असले तरी ते जास्त खारट लागते. पदार्थांची चवही बदलते. त्यामुळेच अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांची भूकदेखील कमी होते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...