AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK :कितीही गोड पादर्थ खाल्ला तरी लागतो खारट; जगात ही जागा कुठे आहे?

अंतराळाचे विश्व फारच गुढ आहे. इथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे अंतराळातील अन्नाची चव फारच वेगळी लागते. अनेकदा अन्न बेचव आणि गंधहीन असते. त्यामुळे अंतराळवीरांची भूक कमी होते.

| Updated on: Jan 18, 2026 | 5:50 PM
Share
अंतराळातील विश्व हे मोठं चमत्कारिक असते. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव नसल्याने अंतराळात सर्व गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागतात. अंतराळात गेल्यावर जेवण करायचे असल्यास तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते.

अंतराळातील विश्व हे मोठं चमत्कारिक असते. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव नसल्याने अंतराळात सर्व गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागतात. अंतराळात गेल्यावर जेवण करायचे असल्यास तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते.

1 / 5
अनेकदा पृथ्वीवर फारच चविष्ट वाटणारे पदार्थ अंतराळात वेगळेच लागू शकतात. अंतराळात गेल्यानंतर खाद्यपदार्थ कदी कडू तर कधी चवहीन लागतात. एवढंच नव्हे तर एखादा गोड पदार्थदेखील फारच चवहीन आणि कारट लागू शकतो.

अनेकदा पृथ्वीवर फारच चविष्ट वाटणारे पदार्थ अंतराळात वेगळेच लागू शकतात. अंतराळात गेल्यानंतर खाद्यपदार्थ कदी कडू तर कधी चवहीन लागतात. एवढंच नव्हे तर एखादा गोड पदार्थदेखील फारच चवहीन आणि कारट लागू शकतो.

2 / 5
अंतर्गत अंतराळवीरांनी 2015 साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर Veggie एक्सपेरिमेंटअंतर्गत लाल लेट्यूस ही भाजी लावली होती. ही भाजी खाल्ल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी सांगितले की या भाजीची चव ही पृथ्वीवरील लाल लेट्यूसपेक्षा वेगळी होती. अंतराळातील लाल लेट्यूस थोडे जास्त कडू होते.

अंतर्गत अंतराळवीरांनी 2015 साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर Veggie एक्सपेरिमेंटअंतर्गत लाल लेट्यूस ही भाजी लावली होती. ही भाजी खाल्ल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी सांगितले की या भाजीची चव ही पृथ्वीवरील लाल लेट्यूसपेक्षा वेगळी होती. अंतराळातील लाल लेट्यूस थोडे जास्त कडू होते.

3 / 5
संशोधकांनुसार अंतराळात झाडांच्या वाढीसाठीचे वातावरण वेगळे असते. त्यामुळेच तेथील भाज्यांची व वेगळी लागते. प्रकाश, तापमान यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी या भाज्या वेगळे रसायन तयार करतात. त्यामुळेच अंतराळात लावलेल्या अनेक भाज्या कडू लागतात.

संशोधकांनुसार अंतराळात झाडांच्या वाढीसाठीचे वातावरण वेगळे असते. त्यामुळेच तेथील भाज्यांची व वेगळी लागते. प्रकाश, तापमान यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी या भाज्या वेगळे रसायन तयार करतात. त्यामुळेच अंतराळात लावलेल्या अनेक भाज्या कडू लागतात.

4 / 5
याच कारणामुळे अंतराळातील अन्न हे गोड असले तरी ते जास्त खारट लागते. पदार्थांची चवही बदलते. त्यामुळेच अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांची भूकदेखील कमी होते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

याच कारणामुळे अंतराळातील अन्न हे गोड असले तरी ते जास्त खारट लागते. पदार्थांची चवही बदलते. त्यामुळेच अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांची भूकदेखील कमी होते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?