AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनो! लग्नाआधी आणि नंतर तुमचा संपत्तीवर काय अधिकार आहे? वाचा सगळ्यात महत्त्वाचे 5 नियम

लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये काडीमोड होत असेल आणि अशा परिस्थितीत जर पतीने पत्नीला घर सोडण्यास सांगितले तर अशात त्या त्यांच्या माहेरी जाऊन राहू शकतात.

| Edited By: | Updated on: Mar 09, 2021 | 2:37 PM
Share
(1) सध्या अनेक नात्यांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं समोर येतं. पण यासंबंधी नेमका काय कायदा आहे. याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीतून देणार आहोत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये काडीमोड होत असेल आणि अशा परिस्थितीत जर पतीने पत्नीला घर सोडण्यास सांगितले तर अशात त्या त्यांच्या माहेरी जाऊन राहू शकतात. यावेळी कोणताही भाऊ त्यांना घराबाहेर काढू शकत नाही. त्या घरात राहण्याचा स्त्रीला सर्व हक्क आहे.

(1) सध्या अनेक नात्यांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं समोर येतं. पण यासंबंधी नेमका काय कायदा आहे. याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीतून देणार आहोत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये काडीमोड होत असेल आणि अशा परिस्थितीत जर पतीने पत्नीला घर सोडण्यास सांगितले तर अशात त्या त्यांच्या माहेरी जाऊन राहू शकतात. यावेळी कोणताही भाऊ त्यांना घराबाहेर काढू शकत नाही. त्या घरात राहण्याचा स्त्रीला सर्व हक्क आहे.

1 / 5
(2) अ‍ॅडव्होकेट नील प्रताप सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, जर पती पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करत असेल तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम 14 अन्वये महिलेस संपूर्ण हक्क आहेत. तिने घराचे सगळे पैसे वापरले जरी असले तरी ती घरावर आपला हक्क सांगू शकते.

(2) अ‍ॅडव्होकेट नील प्रताप सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, जर पती पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करत असेल तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम 14 अन्वये महिलेस संपूर्ण हक्क आहेत. तिने घराचे सगळे पैसे वापरले जरी असले तरी ती घरावर आपला हक्क सांगू शकते.

2 / 5
(3) नील प्रताप सिंह म्हणतात की, जर तुमच्या पैशातून एखादी मालमत्ता खरेदी केली असेल, पण त्यावर पती किंवा मुलांचं नाव आहे. अशावेळी तुम्ही ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशाचा पुरावा कोर्टात दाखवून दावा करू शकता.

(3) नील प्रताप सिंह म्हणतात की, जर तुमच्या पैशातून एखादी मालमत्ता खरेदी केली असेल, पण त्यावर पती किंवा मुलांचं नाव आहे. अशावेळी तुम्ही ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशाचा पुरावा कोर्टात दाखवून दावा करू शकता.

3 / 5
(4) लग्नाआधी जर तुम्ही तुमच्या पैशातून मालमत्ता विकत घेतली असेल तर ती तुमची आहे. तर याला तुम्ही जेव्हा हवं तेव्हा विकू शकता किंवा कोणालाही भेट म्हणून देऊ शकता.

(4) लग्नाआधी जर तुम्ही तुमच्या पैशातून मालमत्ता विकत घेतली असेल तर ती तुमची आहे. तर याला तुम्ही जेव्हा हवं तेव्हा विकू शकता किंवा कोणालाही भेट म्हणून देऊ शकता.

4 / 5
(5) तुमच्याकडे जर वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रं असो किंवा नसो. परंतु, जन्माद्वारे तुम्ही यासाठी पात्र असाल. म्हणून, याबद्दल कायदेशीर शंका नसावी. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हक्क सांगू शकता. मग पालक जिवंत आहेत की नाहीत किंवा आपण विवाहित आहात याचा काही फरक पडत नाही.

(5) तुमच्याकडे जर वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रं असो किंवा नसो. परंतु, जन्माद्वारे तुम्ही यासाठी पात्र असाल. म्हणून, याबद्दल कायदेशीर शंका नसावी. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हक्क सांगू शकता. मग पालक जिवंत आहेत की नाहीत किंवा आपण विवाहित आहात याचा काही फरक पडत नाही.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.