
सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना सिरियसली घेण्याची गरज नाही -बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
शाहिद पठाण, गोंदिया : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आपला दिवसभरातील राग सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) व्यक्त करतात. ज्या ज्यावेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काहीतरी लिहीतात आणि सामनात छापतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणालेत.
Related Video
आयुष्यात हा मित्र सोबत असेल तर विनाश अटळ, वेळीच ओळखा अन् व्हा सावध!
19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार
पंजाब किंग्स-गुजरात टायटन्स सज्ज, कोण जिंकणार पहिला सामना?
वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा
RR vs CSK : राजस्थान चेन्नई सामन्यात काय घडलं? सर्वकाही जाणून घ्या
Nandurbar : चांदसैली घाटात अस्वलाचा वावर, स्थानिकांमध्ये भीती
Washim : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
सांगली - ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची चार पिल्ले सापडली
video: मालवण येथील स्फटिक शिव लिंग पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी
भंडारा : भल्यामोठ्या नागाला वर्गमित्राकडून जीवनदान