AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिळा लावताना डोक्यावर रुमाल का ठेवला जातो, कारण वाचून व्हाल चकित!

माथ्यावर टिळा लावण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी आपण माथ्यावर टिळा लावतो. परंतु टिळा लावताना नेमही डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवायला सांगितले जाते.

| Updated on: Jan 21, 2026 | 6:40 PM
Share
हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. माध्यावर टिळा लावल्याने मानसिक फायदा होतो. तसेच आध्यात्मिक उर्जाही वाढते असे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यक्रमाला माथ्यावर टिळा लावला जातो.

हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. माध्यावर टिळा लावल्याने मानसिक फायदा होतो. तसेच आध्यात्मिक उर्जाही वाढते असे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यक्रमाला माथ्यावर टिळा लावला जातो.

1 / 5
काही लोक माथ्यावर टिळा लावताना रुमाल ठेवतात. तसेच रुमाल ठेवून लोक डोक्यावर हातही ठेवतात. परंतु अनेकांना डोक्यावर हात का ठेवावा लागतो, याबाबत कल्पना नाही. यामागचे नेमका कारण आता जाणून घेऊ या...

काही लोक माथ्यावर टिळा लावताना रुमाल ठेवतात. तसेच रुमाल ठेवून लोक डोक्यावर हातही ठेवतात. परंतु अनेकांना डोक्यावर हात का ठेवावा लागतो, याबाबत कल्पना नाही. यामागचे नेमका कारण आता जाणून घेऊ या...

2 / 5
अनेक लोक टिळा लावताना रिंग फिंगरचा वापर करतात. रिंग फिंगरने टिळा लावल्यास मन शांत राहते, मानसिक शांती मिळते असे म्हटले जाते. तर अंगठ्याने टिळा लावल्यास आरोग्य चांगले राहते असे सांगितले जाते. त्यामुळेच अनेकजण रिंग फिंगर किंवा अंगठ्यानेच टिळा लावतात.

अनेक लोक टिळा लावताना रिंग फिंगरचा वापर करतात. रिंग फिंगरने टिळा लावल्यास मन शांत राहते, मानसिक शांती मिळते असे म्हटले जाते. तर अंगठ्याने टिळा लावल्यास आरोग्य चांगले राहते असे सांगितले जाते. त्यामुळेच अनेकजण रिंग फिंगर किंवा अंगठ्यानेच टिळा लावतात.

3 / 5
टिळा लावताने नेहमी डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवली पाहिजे. तसेच समोरची व्यक्ती टिळा लावत असेल तर डोक्यावर हात ठेवायला हवा. असे केल्यास सकारात्मक उर्जा प्रवाहित होते. तसेच नकारात्मक उर्जा संपते. भविष्यातील संकटांपासून आपल्याला ही उर्जा वाचवते.

टिळा लावताने नेहमी डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवली पाहिजे. तसेच समोरची व्यक्ती टिळा लावत असेल तर डोक्यावर हात ठेवायला हवा. असे केल्यास सकारात्मक उर्जा प्रवाहित होते. तसेच नकारात्मक उर्जा संपते. भविष्यातील संकटांपासून आपल्याला ही उर्जा वाचवते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.