AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात कमी खर्च आणि आरामदायी प्रवास, भारतातील ही 3 ठिकाणे आहेत स्वर्गापेक्षाही सुंदर

जर तुम्हाला देखील कमी खर्चात आणि आरामदायी प्रवास करायचा असेल तर भारतातील ही तीन सुंदर ठिकाणं आहेत एकदम खास. लाखो पर्यटन देतात रोज भेट.

| Updated on: Jan 21, 2026 | 4:33 PM
Share
प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सुंदर ठिकाणी फिरण्याची आवड असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठे जायचं आणि कसं जायचं?

प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सुंदर ठिकाणी फिरण्याची आवड असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठे जायचं आणि कसं जायचं?

1 / 5
त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून तुम्ही जाऊ शकता.

त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून तुम्ही जाऊ शकता.

2 / 5
राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘ऐतिहासिक वास्तू, राजेशाही किल्ले आणि रंगीबेरंगी बाजारपेठांमुळे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जयपूरचे रेल्वे कनेक्शन अत्यंत मजबूत आहे. बजेटमध्ये फिरता येणारे, कुटुंब आणि मित्रांसाठी योग्य असलेले जयपूर हे ट्रेनने फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण मानले जाते.

राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘ऐतिहासिक वास्तू, राजेशाही किल्ले आणि रंगीबेरंगी बाजारपेठांमुळे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जयपूरचे रेल्वे कनेक्शन अत्यंत मजबूत आहे. बजेटमध्ये फिरता येणारे, कुटुंब आणि मित्रांसाठी योग्य असलेले जयपूर हे ट्रेनने फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण मानले जाते.

3 / 5
वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक शहर मानले जाते. अध्यात्म, परंपरा आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून वाराणसीला थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास ठरवला तरी ट्रेनमुळे अडचण येत नाही.

वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक शहर मानले जाते. अध्यात्म, परंपरा आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून वाराणसीला थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास ठरवला तरी ट्रेनमुळे अडचण येत नाही.

4 / 5
उत्तर भारतातील अमृतसर हे आणखी एक अत्यंत ट्रेन-फ्रेंडली शहर आहे. दिल्ली, चंदीगड आणि जयपूर येथून अमृतसरला नियमित आणि स्वस्त रेल्वे सेवा उपलब्ध आहे. बजेटमध्ये फिरता येणारे हे शहर प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे.

उत्तर भारतातील अमृतसर हे आणखी एक अत्यंत ट्रेन-फ्रेंडली शहर आहे. दिल्ली, चंदीगड आणि जयपूर येथून अमृतसरला नियमित आणि स्वस्त रेल्वे सेवा उपलब्ध आहे. बजेटमध्ये फिरता येणारे हे शहर प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...