AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात कमी खर्च आणि आरामदायी प्रवास, भारतातील ही 3 ठिकाणे आहेत स्वर्गापेक्षाही सुंदर

जर तुम्हाला देखील कमी खर्चात आणि आरामदायी प्रवास करायचा असेल तर भारतातील ही तीन सुंदर ठिकाणं आहेत एकदम खास. लाखो पर्यटन देतात रोज भेट.

| Updated on: Jan 21, 2026 | 4:33 PM
Share
प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सुंदर ठिकाणी फिरण्याची आवड असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठे जायचं आणि कसं जायचं?

प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सुंदर ठिकाणी फिरण्याची आवड असते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कुठे जायचं आणि कसं जायचं?

1 / 5
त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून तुम्ही जाऊ शकता.

त्यासोबतच अनेकांना महागडा प्रवास नको असतो. त्यासोबतच आरामदायी प्रवास हवा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे जाण्यासाठी कमी खर्च आणि आरामदायी प्रवास करून तुम्ही जाऊ शकता.

2 / 5
राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘ऐतिहासिक वास्तू, राजेशाही किल्ले आणि रंगीबेरंगी बाजारपेठांमुळे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जयपूरचे रेल्वे कनेक्शन अत्यंत मजबूत आहे. बजेटमध्ये फिरता येणारे, कुटुंब आणि मित्रांसाठी योग्य असलेले जयपूर हे ट्रेनने फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण मानले जाते.

राजस्थानमधील जयपूर हे शहर ‘ऐतिहासिक वास्तू, राजेशाही किल्ले आणि रंगीबेरंगी बाजारपेठांमुळे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरते. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जयपूरचे रेल्वे कनेक्शन अत्यंत मजबूत आहे. बजेटमध्ये फिरता येणारे, कुटुंब आणि मित्रांसाठी योग्य असलेले जयपूर हे ट्रेनने फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण मानले जाते.

3 / 5
वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक शहर मानले जाते. अध्यात्म, परंपरा आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून वाराणसीला थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास ठरवला तरी ट्रेनमुळे अडचण येत नाही.

वाराणसी हे भारतातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक शहर मानले जाते. अध्यात्म, परंपरा आणि संस्कृती यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून वाराणसीला थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी प्रवास ठरवला तरी ट्रेनमुळे अडचण येत नाही.

4 / 5
उत्तर भारतातील अमृतसर हे आणखी एक अत्यंत ट्रेन-फ्रेंडली शहर आहे. दिल्ली, चंदीगड आणि जयपूर येथून अमृतसरला नियमित आणि स्वस्त रेल्वे सेवा उपलब्ध आहे. बजेटमध्ये फिरता येणारे हे शहर प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे.

उत्तर भारतातील अमृतसर हे आणखी एक अत्यंत ट्रेन-फ्रेंडली शहर आहे. दिल्ली, चंदीगड आणि जयपूर येथून अमृतसरला नियमित आणि स्वस्त रेल्वे सेवा उपलब्ध आहे. बजेटमध्ये फिरता येणारे हे शहर प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे.

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक