AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिळा लावताना डोक्यावर रुमाल का ठेवला जातो, कारण वाचून व्हाल चकित!

माथ्यावर टिळा लावण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी आपण माथ्यावर टिळा लावतो. परंतु टिळा लावताना नेमही डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवायला सांगितले जाते.

| Updated on: Jan 21, 2026 | 6:40 PM
Share
हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. माध्यावर टिळा लावल्याने मानसिक फायदा होतो. तसेच आध्यात्मिक उर्जाही वाढते असे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यक्रमाला माथ्यावर टिळा लावला जातो.

हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. माध्यावर टिळा लावल्याने मानसिक फायदा होतो. तसेच आध्यात्मिक उर्जाही वाढते असे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यक्रमाला माथ्यावर टिळा लावला जातो.

1 / 5
काही लोक माथ्यावर टिळा लावताना रुमाल ठेवतात. तसेच रुमाल ठेवून लोक डोक्यावर हातही ठेवतात. परंतु अनेकांना डोक्यावर हात का ठेवावा लागतो, याबाबत कल्पना नाही. यामागचे नेमका कारण आता जाणून घेऊ या...

काही लोक माथ्यावर टिळा लावताना रुमाल ठेवतात. तसेच रुमाल ठेवून लोक डोक्यावर हातही ठेवतात. परंतु अनेकांना डोक्यावर हात का ठेवावा लागतो, याबाबत कल्पना नाही. यामागचे नेमका कारण आता जाणून घेऊ या...

2 / 5
अनेक लोक टिळा लावताना रिंग फिंगरचा वापर करतात. रिंग फिंगरने टिळा लावल्यास मन शांत राहते, मानसिक शांती मिळते असे म्हटले जाते. तर अंगठ्याने टिळा लावल्यास आरोग्य चांगले राहते असे सांगितले जाते. त्यामुळेच अनेकजण रिंग फिंगर किंवा अंगठ्यानेच टिळा लावतात.

अनेक लोक टिळा लावताना रिंग फिंगरचा वापर करतात. रिंग फिंगरने टिळा लावल्यास मन शांत राहते, मानसिक शांती मिळते असे म्हटले जाते. तर अंगठ्याने टिळा लावल्यास आरोग्य चांगले राहते असे सांगितले जाते. त्यामुळेच अनेकजण रिंग फिंगर किंवा अंगठ्यानेच टिळा लावतात.

3 / 5
टिळा लावताने नेहमी डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवली पाहिजे. तसेच समोरची व्यक्ती टिळा लावत असेल तर डोक्यावर हात ठेवायला हवा. असे केल्यास सकारात्मक उर्जा प्रवाहित होते. तसेच नकारात्मक उर्जा संपते. भविष्यातील संकटांपासून आपल्याला ही उर्जा वाचवते.

टिळा लावताने नेहमी डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवली पाहिजे. तसेच समोरची व्यक्ती टिळा लावत असेल तर डोक्यावर हात ठेवायला हवा. असे केल्यास सकारात्मक उर्जा प्रवाहित होते. तसेच नकारात्मक उर्जा संपते. भविष्यातील संकटांपासून आपल्याला ही उर्जा वाचवते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.