RCB Captiancy: ‘विराट कर्णधार म्हणून अपयशीच’, 3 देशांच्या 4 दिग्गज क्रिकेटपटूंचे टीकास्त्र
आरसीबीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची यंदाची शेवटची आयपीएल होती. पण केकेआरने त्यांना पराभूत केल्याने विराटचं कर्णधार म्हणून स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. विराटच्या कर्णधारपदावरुन पायउताराच्या निर्णयानंतरही त्याच्यावरील टीका थांबत नसल्याचं समोर येत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
जगात पिझ्झाची राजधानी कुठे आहे?
सेकंड हॅण्ड मोबाईल घेताय, या गोष्टींची काळजी घ्या..
पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...
केएल राहुल धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, फक्त 13 धावांची गरज
के.एल.राहुल याचे मिशन 500,धोनीच्या रेकॉर्डकडे लक्ष...
