IND vs NZ Head to Head Records in T20Is : टीम इंडिया की न्यूझीलंड, जयपूरमध्ये कोणाचं पारडं जड?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूर येथे होणार असून, या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

| Updated on: Nov 17, 2021 | 10:54 AM
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूर येथे होणार असून, या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. जयपूरमध्ये होणारा हा पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. याआधी आंतरराष्ट्रीय सामन्याच्या नावावर येथे केवळ 12 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळवण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूर येथे होणार असून, या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. जयपूरमध्ये होणारा हा पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. याआधी आंतरराष्ट्रीय सामन्याच्या नावावर येथे केवळ 12 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळवण्यात आला आहे.

1 / 5
जयपूरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कोणता संघ वरचढ ठरेल की सामना अटीतटीचा होईल, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही संघांमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहावी लागेल. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये आतापर्यंत दोन्ही संघ 17 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने 9 वेळा विजय मिळवला आहे तर भारताने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर 2 सामने टाय झाले आहेत.

जयपूरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कोणता संघ वरचढ ठरेल की सामना अटीतटीचा होईल, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही संघांमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहावी लागेल. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये आतापर्यंत दोन्ही संघ 17 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने 9 वेळा विजय मिळवला आहे तर भारताने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर 2 सामने टाय झाले आहेत.

2 / 5
आज दोन्ही संघ भारतीय मैदानावर सातव्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 3-2 ने आघाडी घेतली आहे. म्हणजेच किवी संघाने 3 सामने जिंकले असून भारताने केवळ 2 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

आज दोन्ही संघ भारतीय मैदानावर सातव्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 3-2 ने आघाडी घेतली आहे. म्हणजेच किवी संघाने 3 सामने जिंकले असून भारताने केवळ 2 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

3 / 5
T20 मधील दोन्ही संघांमधील शेवटच्या 5 सामन्यांवर नजर टाकल्यास, टीम इंडिया 4-1 च्या मोठ्या फरकाने न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. यापैकी 2 सामने भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये जिंकले आहेत.

T20 मधील दोन्ही संघांमधील शेवटच्या 5 सामन्यांवर नजर टाकल्यास, टीम इंडिया 4-1 च्या मोठ्या फरकाने न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. यापैकी 2 सामने भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये जिंकले आहेत.

4 / 5
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्धच्या 4 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी 2 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टीम साऊदीचा कर्णधार म्हणून भारताविरुद्धचा हा तिसरा टी-20 सामना असेल. याआधी त्याला 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्धच्या 4 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी 2 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या टीम साऊदीचा कर्णधार म्हणून भारताविरुद्धचा हा तिसरा टी-20 सामना असेल. याआधी त्याला 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.