AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात तोडफोड न करता वास्तुदोष कसा दूर करायचा? एक बदल अन् लगेच मिळेल रिझल्ट

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी शंखाचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. शंख कोणत्या दिशेला ठेवावा, त्याचे फायदे आणि पाळावयाचे नियम याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Jan 22, 2026 | 4:10 PM
Share
घराची वास्तू योग्य नसेल, तर जीवनात अनेक समस्या उभ्या राहतात. घर बांधताना दिशांची काळजी न घेतल्यास किंवा वास्तूच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास घरात नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढू लागतो.

घराची वास्तू योग्य नसेल, तर जीवनात अनेक समस्या उभ्या राहतात. घर बांधताना दिशांची काळजी न घेतल्यास किंवा वास्तूच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास घरात नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढू लागतो.

1 / 8
विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असल्यास वास्तुदोष निर्माण होतो. मात्र, वास्तुशास्त्रात यावर काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे शंखाचा वापर.

विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असल्यास वास्तुदोष निर्माण होतो. मात्र, वास्तुशास्त्रात यावर काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे शंखाचा वापर.

2 / 8
वास्तुशास्त्रानुसार, शंख केवळ धार्मिकरित्या महत्त्वाचा नसून तो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे उत्तम साधन आहे. घराच्या ज्या कोपऱ्यात वास्तुदोष आहे, तिथे शंख ठेवल्याने त्यातील दोष दूर होण्यास मदत होते.

वास्तुशास्त्रानुसार, शंख केवळ धार्मिकरित्या महत्त्वाचा नसून तो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे उत्तम साधन आहे. घराच्या ज्या कोपऱ्यात वास्तुदोष आहे, तिथे शंख ठेवल्याने त्यातील दोष दूर होण्यास मदत होते.

3 / 8
असे मानले जाते की, ज्या घरात शंख असतो आणि जिथे त्याची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा सदैव वास असतो. शंखाचा आवाज जिथपर्यंत पोहोचतो, तिथपर्यंतचे वातावरण शुद्ध होते.

असे मानले जाते की, ज्या घरात शंख असतो आणि जिथे त्याची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा सदैव वास असतो. शंखाचा आवाज जिथपर्यंत पोहोचतो, तिथपर्यंतचे वातावरण शुद्ध होते.

4 / 8
दररोज संध्याकाळी शंख वाजवल्याने गरिबी दूर होतेच, शिवाय डोळ्यांचे विकार आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासूनही संरक्षण मिळते. शंखाचे शुभ फळ जोडण्यासाठी शंख नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात (North-East) ठेवावा.

दररोज संध्याकाळी शंख वाजवल्याने गरिबी दूर होतेच, शिवाय डोळ्यांचे विकार आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासूनही संरक्षण मिळते. शंखाचे शुभ फळ जोडण्यासाठी शंख नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात (North-East) ठेवावा.

5 / 8
शंख कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. तो नेहमी स्वच्छ कापडावर किंवा स्टँडवर ठेवावा. चुकूनही शंखाने शिवलिंगाला जलाभिषेक करू नका. तसेच, एका घरात कधीही दोन शंख एकत्र ठेवू नयेत.

शंख कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. तो नेहमी स्वच्छ कापडावर किंवा स्टँडवर ठेवावा. चुकूनही शंखाने शिवलिंगाला जलाभिषेक करू नका. तसेच, एका घरात कधीही दोन शंख एकत्र ठेवू नयेत.

6 / 8
शंखात तांदूळ भरणे शुभ मानले जाते, मात्र तो वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुदोषावर मात करण्यासाठी शंखाचा हा सात्विक वापर तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि शांती घेऊन येऊ शकतो.

शंखात तांदूळ भरणे शुभ मानले जाते, मात्र तो वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुदोषावर मात करण्यासाठी शंखाचा हा सात्विक वापर तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि शांती घेऊन येऊ शकतो.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग