AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात तोडफोड न करता वास्तुदोष कसा दूर करायचा? एक बदल अन् लगेच मिळेल रिझल्ट

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी शंखाचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. शंख कोणत्या दिशेला ठेवावा, त्याचे फायदे आणि पाळावयाचे नियम याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Jan 22, 2026 | 4:10 PM
Share
घराची वास्तू योग्य नसेल, तर जीवनात अनेक समस्या उभ्या राहतात. घर बांधताना दिशांची काळजी न घेतल्यास किंवा वास्तूच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास घरात नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढू लागतो.

घराची वास्तू योग्य नसेल, तर जीवनात अनेक समस्या उभ्या राहतात. घर बांधताना दिशांची काळजी न घेतल्यास किंवा वास्तूच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास घरात नकारात्मकता आणि मानसिक तणाव वाढू लागतो.

1 / 8
विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असल्यास वास्तुदोष निर्माण होतो. मात्र, वास्तुशास्त्रात यावर काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे शंखाचा वापर.

विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असल्यास वास्तुदोष निर्माण होतो. मात्र, वास्तुशास्त्रात यावर काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे शंखाचा वापर.

2 / 8
वास्तुशास्त्रानुसार, शंख केवळ धार्मिकरित्या महत्त्वाचा नसून तो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे उत्तम साधन आहे. घराच्या ज्या कोपऱ्यात वास्तुदोष आहे, तिथे शंख ठेवल्याने त्यातील दोष दूर होण्यास मदत होते.

वास्तुशास्त्रानुसार, शंख केवळ धार्मिकरित्या महत्त्वाचा नसून तो घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे उत्तम साधन आहे. घराच्या ज्या कोपऱ्यात वास्तुदोष आहे, तिथे शंख ठेवल्याने त्यातील दोष दूर होण्यास मदत होते.

3 / 8
असे मानले जाते की, ज्या घरात शंख असतो आणि जिथे त्याची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा सदैव वास असतो. शंखाचा आवाज जिथपर्यंत पोहोचतो, तिथपर्यंतचे वातावरण शुद्ध होते.

असे मानले जाते की, ज्या घरात शंख असतो आणि जिथे त्याची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा सदैव वास असतो. शंखाचा आवाज जिथपर्यंत पोहोचतो, तिथपर्यंतचे वातावरण शुद्ध होते.

4 / 8
दररोज संध्याकाळी शंख वाजवल्याने गरिबी दूर होतेच, शिवाय डोळ्यांचे विकार आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासूनही संरक्षण मिळते. शंखाचे शुभ फळ जोडण्यासाठी शंख नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात (North-East) ठेवावा.

दररोज संध्याकाळी शंख वाजवल्याने गरिबी दूर होतेच, शिवाय डोळ्यांचे विकार आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासूनही संरक्षण मिळते. शंखाचे शुभ फळ जोडण्यासाठी शंख नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात (North-East) ठेवावा.

5 / 8
शंख कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. तो नेहमी स्वच्छ कापडावर किंवा स्टँडवर ठेवावा. चुकूनही शंखाने शिवलिंगाला जलाभिषेक करू नका. तसेच, एका घरात कधीही दोन शंख एकत्र ठेवू नयेत.

शंख कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. तो नेहमी स्वच्छ कापडावर किंवा स्टँडवर ठेवावा. चुकूनही शंखाने शिवलिंगाला जलाभिषेक करू नका. तसेच, एका घरात कधीही दोन शंख एकत्र ठेवू नयेत.

6 / 8
शंखात तांदूळ भरणे शुभ मानले जाते, मात्र तो वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुदोषावर मात करण्यासाठी शंखाचा हा सात्विक वापर तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि शांती घेऊन येऊ शकतो.

शंखात तांदूळ भरणे शुभ मानले जाते, मात्र तो वेळोवेळी स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुदोषावर मात करण्यासाठी शंखाचा हा सात्विक वापर तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि शांती घेऊन येऊ शकतो.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.