राजस्थानच्या फलंदाजांचा पराक्रम, ऋतुराजच्या आधी अनेक खेळाडूंच्या शतकांवर पाणी फेरलं

तुम्हाला जर असं वाटतंय की, चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड हा पहिला फलंदाज आहे ज्याच्या शतकावर राजस्थानच्या संघाने पाणी फेरलं आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण ऋतुराज असा पहिला अनलकी शतकवीर नाही.

| Updated on: Oct 03, 2021 | 11:49 AM
तुम्हाला जर असं वाटतंय की, चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड हा पहिला फलंदाज आहे ज्याच्या शतकावर राजस्थानच्या संघाने पाणी फेरलं आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण ऋतुराज असा पहिला अनलकी शतकवीर नाही.

तुम्हाला जर असं वाटतंय की, चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड हा पहिला फलंदाज आहे ज्याच्या शतकावर राजस्थानच्या संघाने पाणी फेरलं आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण ऋतुराज असा पहिला अनलकी शतकवीर नाही.

1 / 5
आयपीएलच्याच पहिल्या सत्रात राजस्थानने पहिल्यांदाच असा पराक्रम केला होता. त्यावर्षी राजस्थानचा संघ आयपीएल चॅम्पियनही झाला होता. अँड्र्यू सायमंड्सच्या शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन चार्जर्सने राजस्थानसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानने 215 धावांचा सहज पाठलाग करत हा सामना जिंकला होता. विशेष म्हणजे आयपीएल 2020 पर्यंत सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा हा विक्रम अबाधित होता.

आयपीएलच्याच पहिल्या सत्रात राजस्थानने पहिल्यांदाच असा पराक्रम केला होता. त्यावर्षी राजस्थानचा संघ आयपीएल चॅम्पियनही झाला होता. अँड्र्यू सायमंड्सच्या शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन चार्जर्सने राजस्थानसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानने 215 धावांचा सहज पाठलाग करत हा सामना जिंकला होता. विशेष म्हणजे आयपीएल 2020 पर्यंत सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा हा विक्रम अबाधित होता.

2 / 5
दुसऱ्यांदा राजस्थानने 2020 मध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडला. या वर्षी खेळलेल्या आयपीएलमध्ये त्याने 224 धावांचा यशस्वी पाठलाग केला, पंजाब किंग्सने मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर राजस्थानला 224 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले.

दुसऱ्यांदा राजस्थानने 2020 मध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडला. या वर्षी खेळलेल्या आयपीएलमध्ये त्याने 224 धावांचा यशस्वी पाठलाग केला, पंजाब किंग्सने मयंक अग्रवालच्या शतकाच्या जोरावर राजस्थानला 224 धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले.

3 / 5
आयपीएल 2021 मध्ये ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर सीएसकेने राजस्थानसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोणत्याही परिस्थितीत विजयाच्या शोधात असलेल्या राजस्थानने हे लक्ष्य 15 चेंडूत आणि 7 गडी राखून पूर्ण केले आणि गायकवाडच्या शतकावर पाणी फेरले.

आयपीएल 2021 मध्ये ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर सीएसकेने राजस्थानसमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोणत्याही परिस्थितीत विजयाच्या शोधात असलेल्या राजस्थानने हे लक्ष्य 15 चेंडूत आणि 7 गडी राखून पूर्ण केले आणि गायकवाडच्या शतकावर पाणी फेरले.

4 / 5
जेव्हा सर्वाधिक धावांचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा यूएईची जमीन राजस्थानला खूप आवडते. राजस्थानने यूएईमधील 6 सर्वात मोठ्या रनचेसपैकी 4 सामन्यांची स्क्रिप्ट लिहिली आहे.

जेव्हा सर्वाधिक धावांचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा यूएईची जमीन राजस्थानला खूप आवडते. राजस्थानने यूएईमधील 6 सर्वात मोठ्या रनचेसपैकी 4 सामन्यांची स्क्रिप्ट लिहिली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.