AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant: ऋषभ पंत सध्याच्या काळातील सर्वात वाईट आयपीएल कर्णधार, आकडेवारीवरून तुम्हीच ठरवा

आयपीएल 2026 स्पर्धा संपण्यापू्र्वीच कर्णधार ऋषभ पंतची गच्छंती झाली आहे. सलग दोन पर्वात कर्णधारपद भूषवल्यानंतर ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. ऋषभ पंत फलंदाजी आणि कर्णधार भूषवण्यात पूर्णपणे फेल गेला आहे. आकडेवारी पाहिल्यानंतर ही बाब लक्षात येईल.

| Updated on: May 29, 2026 | 7:36 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात सलग दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरी राहिली. त्यात त्याची आकडेवारी पाहून धक्का बसला आहे. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात सलग दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरी राहिली. त्यात त्याची आकडेवारी पाहून धक्का बसला आहे. (Photo: PTI)

1 / 5
ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला कर्णधारपदावरून काढल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पण त्याची कर्णधार म्हणून रेकॉर्डही वाईट आहे. कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वात वाईट आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला कर्णधारपदावरून काढल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पण त्याची कर्णधार म्हणून रेकॉर्डही वाईट आहे. कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी सर्वात वाईट आहे. (Photo: PTI)

2 / 5
ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची विजयी टक्केवारी ही 35.71 टक्के आहे. त्याच्या पेक्षा कमी विजयी टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून कुमार संगकारा आहे. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सची विजयी टक्केवारी ही 32 टक्के होती. (Photo: PTI)

ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची विजयी टक्केवारी ही 35.71 टक्के आहे. त्याच्या पेक्षा कमी विजयी टक्केवारी असलेला कर्णधार म्हणून कुमार संगकारा आहे. त्याच्या नेतृत्वात डेक्कन चार्जर्सची विजयी टक्केवारी ही 32 टक्के होती. (Photo: PTI)

3 / 5
ऋषभ पंतनंतर सर्वात वाईट विजयी टक्केवारी असलेला कर्णधार हा हार्दिक पांड्या आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची विजयी टक्केवारी ही 38.46 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयी टक्केवारी ही 42.42 टक्के आहे. (Photo: PTI)

ऋषभ पंतनंतर सर्वात वाईट विजयी टक्केवारी असलेला कर्णधार हा हार्दिक पांड्या आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची विजयी टक्केवारी ही 38.46 टक्के आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची विजयी टक्केवारी ही 42.42 टक्के आहे. (Photo: PTI)

4 / 5
आर अश्विनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची विजयी टक्केवारी ही 42.85 टक्के आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी ही 44 टक्के आहे. त्यामुळे या सर्व कर्णधारांच्या तुलनेत ऋषभ पंत सर्वात सुमार भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

आर अश्विनच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची विजयी टक्केवारी ही 42.85 टक्के आहे. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची विजयी टक्केवारी ही 44 टक्के आहे. त्यामुळे या सर्व कर्णधारांच्या तुलनेत ऋषभ पंत सर्वात सुमार भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा