AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: रोहित शर्मा T 20 चा नवीन किंग, विराटसोबत मोठ-मोठ्या धुरंधरांना टाकलं मागे, रचना नवीन रेकॉर्ड

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit sharma) सध्या क्रिकेटच्या मैदानावर सगळं काही मनासारखं घडतय. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचं कर्णधारपद त्याला मिळालय.

| Updated on: Feb 24, 2022 | 9:49 PM
Share
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या क्रिकेटच्या मैदानावर सगळं काही मनासारखं घडतय. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचं कर्णधारपद त्याला मिळालय. वनडे आणि टी 20 मध्ये भारताला सातत्याने विजय मिळतोय. त्याशिवाय रोहित आपल्या बॅटनेही कमाल दाखवतोय. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. (Photo: BCCI)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या क्रिकेटच्या मैदानावर सगळं काही मनासारखं घडतय. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचं कर्णधारपद त्याला मिळालय. वनडे आणि टी 20 मध्ये भारताला सातत्याने विजय मिळतोय. त्याशिवाय रोहित आपल्या बॅटनेही कमाल दाखवतोय. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. (Photo: BCCI)

1 / 4
रोहितने लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात हा रेकॉर्ड केला. रोहितने न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज मार्टिन गुप्टिल आणि विराट कोहलीला मागे टाकलं व सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितच्या नावावर आता 123 सामन्यात 115 डावात 3307 धावा आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 140 आहे. (Photo: BCCI)

रोहितने लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात हा रेकॉर्ड केला. रोहितने न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज मार्टिन गुप्टिल आणि विराट कोहलीला मागे टाकलं व सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितच्या नावावर आता 123 सामन्यात 115 डावात 3307 धावा आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 140 आहे. (Photo: BCCI)

2 / 4
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गुप्टिल, कोहली आणि रोहितमध्ये स्पर्धा आहे. रोहित नंतर दुसऱ्या स्थानावर गुप्टिल आहे. त्याने 108 डावात 3299 धावा केल्या आहेत. कोहली 89 डावात 3296 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: AFP/BCCI)

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत गुप्टिल, कोहली आणि रोहितमध्ये स्पर्धा आहे. रोहित नंतर दुसऱ्या स्थानावर गुप्टिल आहे. त्याने 108 डावात 3299 धावा केल्या आहेत. कोहली 89 डावात 3296 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: AFP/BCCI)

3 / 4
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात रोहितने चांगली फलंदाजी केली. पण त्याचं अर्धशतक हुकलं. त्याने 32 चेंडूत 44 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता. त्याने इशान किशनसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 111 धावा केल्या. रोहितला लाहिरु कुमाराने क्लीन बोल्ड केल. (Photo: BCCI)

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात रोहितने चांगली फलंदाजी केली. पण त्याचं अर्धशतक हुकलं. त्याने 32 चेंडूत 44 धावा केल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार होता. त्याने इशान किशनसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी 111 धावा केल्या. रोहितला लाहिरु कुमाराने क्लीन बोल्ड केल. (Photo: BCCI)

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.