AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: श्रेयस अय्यरकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज

भारतीय फलंदाजांसाठी यावेळी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा पहिला कसोटी सामना काही विशेष ठरला नाही. भारताचे बहुतेक फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, पण हा सामना एका फलंदाजासाठी यादगार ठरणार आहे.

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 28, 2021 | 2:54 PM
Share
भारतीय फलंदाजांसाठी यावेळी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा पहिला कसोटी सामना काही विशेष ठरला नाही. भारताचे बहुतेक फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, पण हा सामना एका फलंदाजासाठी यादगार ठरणार आहे. या खेळाडूचे नाव आहे श्रेयस अय्यर. अय्यरने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या शानदार फलंदाजीने एका अनोख्या क्लबमध्ये प्रवेश केला.

भारतीय फलंदाजांसाठी यावेळी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा पहिला कसोटी सामना काही विशेष ठरला नाही. भारताचे बहुतेक फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, पण हा सामना एका फलंदाजासाठी यादगार ठरणार आहे. या खेळाडूचे नाव आहे श्रेयस अय्यर. अय्यरने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या शानदार फलंदाजीने एका अनोख्या क्लबमध्ये प्रवेश केला.

1 / 5
या सामन्याच्या पहिल्या डावात अय्यरने शतक झळकावले आणि पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 16 वा फलंदाज ठरला. अय्यरने दुसऱ्या डावात पुन्हा चमत्कार केला आणि अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात त्याने 65 धावा केल्या. यासह, पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात अय्यरने शतक झळकावले आणि पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 16 वा फलंदाज ठरला. अय्यरने दुसऱ्या डावात पुन्हा चमत्कार केला आणि अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात त्याने 65 धावा केल्या. यासह, पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे.

2 / 5
IND vs NZ: श्रेयस अय्यरकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज

3 / 5
पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 पेक्षा जास्त धावा करणारे सुनील गावसकर हे भारताचा दुसरे फलंदाज आहेत. 1970-71 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजच्या धोकादायक गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध गावसकर यांनी चांगली फलंदाजी केली होती. गावस्कर यांनी पहिल्या डावात 65 आणि दुसऱ्या डावात नाबाद 67 धावा फटकावल्या होत्या.

पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 पेक्षा जास्त धावा करणारे सुनील गावसकर हे भारताचा दुसरे फलंदाज आहेत. 1970-71 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजच्या धोकादायक गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध गावसकर यांनी चांगली फलंदाजी केली होती. गावस्कर यांनी पहिल्या डावात 65 आणि दुसऱ्या डावात नाबाद 67 धावा फटकावल्या होत्या.

4 / 5
पहिल्या डावात शतक झळकावल्यामुळे अय्यर मात्र या दोघांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात 50 हून अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. एकूणच या बाबतीत अय्यर जगातला 10 वा फलंदाज आहे.

पहिल्या डावात शतक झळकावल्यामुळे अय्यर मात्र या दोघांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात 50 हून अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. एकूणच या बाबतीत अय्यर जगातला 10 वा फलंदाज आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली