AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केएल राहुल याच्यानंतर विराट कोहलीवर टांगती तलवार, चौथ्या कसोटीतून बाहेरचा रस्ता?

विराट कोहलीला टी 20 आणि वनडेत सूर सापडला. मात्र कसोटीत यश मिळताना दिसत नाही. त्याची कसोटीतली आकडेवारी असंच सांगताना दिसत आहे.

| Updated on: Mar 02, 2023 | 9:36 PM
Share
विराट कोहली वनडे आणि टी 20 मध्ये आक्रमकपणे खेळत आहे. तसेच खोऱ्याने धावा देखील करत आहे. असं असताना त्याला कसोटीत सूर अजूनही गवसलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिन्ही कसोटीत फेल गेला आहे. त्यामुळे निवड समितीवर दबाव वाढत चालला आहे. (Photo: PTI)

विराट कोहली वनडे आणि टी 20 मध्ये आक्रमकपणे खेळत आहे. तसेच खोऱ्याने धावा देखील करत आहे. असं असताना त्याला कसोटीत सूर अजूनही गवसलेला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिन्ही कसोटीत फेल गेला आहे. त्यामुळे निवड समितीवर दबाव वाढत चालला आहे. (Photo: PTI)

1 / 5
बॉर्डर गावसकर मालिकेत खेळलेल्या पाच डावात विराट कोहली काही खास करू शकलेला नाही. दिल्ली कसोटीत 44 धावा केल्या. मात्र फिरकीपटूंसमोर सपशेल शरणागती पत्कारल्याचं दिसलं. (Photo: PTI)

बॉर्डर गावसकर मालिकेत खेळलेल्या पाच डावात विराट कोहली काही खास करू शकलेला नाही. दिल्ली कसोटीत 44 धावा केल्या. मात्र फिरकीपटूंसमोर सपशेल शरणागती पत्कारल्याचं दिसलं. (Photo: PTI)

2 / 5
ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीची आकडेवारी तशी पाहिली तर चांगली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 शतकं केली आहेत. मात्र भारतात सलग दुसऱ्या मालिकेत फ्लॉप ठरला आहे. 2017 मध्ये फक्त 46 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शेवटचं अर्धशतकं 2013 मोहाली टेस्टमध्ये ठोकलं होतं. (Photo: PTI)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीची आकडेवारी तशी पाहिली तर चांगली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 शतकं केली आहेत. मात्र भारतात सलग दुसऱ्या मालिकेत फ्लॉप ठरला आहे. 2017 मध्ये फक्त 46 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शेवटचं अर्धशतकं 2013 मोहाली टेस्टमध्ये ठोकलं होतं. (Photo: PTI)

3 / 5
विराट कोहलीला अर्धशतक करणंही कठीण झालं आहे. मागच्या एका वर्षात त्याने एकही अर्धशतक केलेलं नाही. त्याने शेवटचं अर्धशतक केपटाउन कसोटीती जानेवारी 2022 मध्ये केलं होतं. त्यात त्याने 79 धावांची खेळी केली होती. (Photo: PTI)

विराट कोहलीला अर्धशतक करणंही कठीण झालं आहे. मागच्या एका वर्षात त्याने एकही अर्धशतक केलेलं नाही. त्याने शेवटचं अर्धशतक केपटाउन कसोटीती जानेवारी 2022 मध्ये केलं होतं. त्यात त्याने 79 धावांची खेळी केली होती. (Photo: PTI)

4 / 5
ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यातून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फेरी सुरु केली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत काही खास करू शकला नाही. त्याचा सर्वात मोठा स्कोअर 79 आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशनशिप 2021 ते 2023 दरम्यान 27 डावात 26.46 च्या सरासरीने 683 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo: ANI)

ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यातून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फेरी सुरु केली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत काही खास करू शकला नाही. त्याचा सर्वात मोठा स्कोअर 79 आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशनशिप 2021 ते 2023 दरम्यान 27 डावात 26.46 च्या सरासरीने 683 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo: ANI)

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.