
भामरागड तालुक्यातील 40 गावांचा संपरक्त तुटला
पार्लाकोटा पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
गडचिरोली – सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे(Rain) भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील ४० गावे(Villages) जिल्ह्याच्या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे. पार्लाकोटा (Parala kota)पुलावरून दोन फुटांपर्यत पाणी वाहत असून , जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड पुलावरून पाणी वाहत असल्याने ,आलापल्ली-भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मुसळधार पावसामुळे सर्व काही ठप्प झाले आहे.
Published on: Jul 17, 2022 2:41 PM
Related Video
नाशिक जागेसोबत आता जळगावचाही प्रश्न सुटला, महाजन म्हणाले की....
370 रुपयांची बिर्याणीचा वाद, आता वैभव सूर्यवंशीविषयी मोरे म्हणाला काय?
मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव...
कुटुंबियांना वाईट बोलणं! या 5 गोष्टी पती पत्नीने टाळाव्यात, नाही तर..
कन्या राशीवर मोठं सकंट, दोन नशीबवान राशींचे दिवस पालटणार!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाइपलाइन फुटली
वारंवार वीज खंडित होत असल्याने मनसेचा तिरडी मोर्चा
...अन् समुद्राचं पाणी उडालं आकाशाच्या दिशेनं, पालघरमधील Video
अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन
शेतकरी संघटना व किसान सभेच्या वतीने कर्जमाफीविरोधात आंदोलन