
राजापूरातील बारसू गावातील ग्रामस्थांची प्रकल्पाविरोधात निदर्शनं
रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी (Nanar Refinery Project) विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी मोठं आंदोलन उभारलं होतं.
रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी (Nanar Refinery Project) विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर हा प्रकल्प कोकणातच इतर ठिकाणी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली होती. त्यानुसार बारसू (Basur)आणि सोलगाव (solgaon) या दोन गावातील जागांचा पर्याय सांगण्यात आला.बारसूत रिफायनरी प्रकल्प होत असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. आज स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने करत बारसूत होणाऱ्या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बारसूत प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधानांना 12 जानेवारीला पत्रं दिलं आहे.
Published on: Mar 30, 2022 12:56 PM
Related Video
कोटक महिंद्रा ब्रोकरेजचा मोठा दावा,या शेअर्समध्ये पैसे कमावण्याची संधी
केतन अग्रवाल प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती; किती घेतात फी?
तर नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेत यावं, उद्धव ठाकरे असे का म्हणाले?
45 दिवस एकत्र राहिल्या, पण 'या' कारणामुळे राणी -ऐश्वर्या झाल्या दूर
मोदी मंत्रिमंडळात 'टायगर'ची डरकाळी; राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..