
अर्जून खोतकरांनी 8 हजार शेतकऱ्यांची फसवूणक केली – Kirit Somaiya
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खोतकर यांनी 8 हजार शेतक-यांची फसवणुक केली आहे. जालन्यातील साखर कारखाना बेनामी पध्दतीने ताब्यात घेतला असला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी अनिल परब यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे सांगितले. किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
Related Video
या आठवड्यात लाँच होणार, Infinix Smart 20, Realme P4R 5G, Tecno Pova 8
रॉबिन्सन-एटकिन्सनचा पंच, न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा, इंग्लंड विजयी
देवदर्शनाहून आल्या पण काळ कोपला, कार-क्रुझरचा भीषण अपघात
मान्सून दाणादाण उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार... या भागाला अलर्ट...
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, 'त्या' लाभार्थी महिलांना मोठा दिलासा
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...