
तब्बल 18 वर्षांनंतर डॅडीची तुरुगांतून सुटका!
नागपूर केंद्रीय कारागृहात अठरा वर्षे शिक्षा भोगल्यानंतर अरुण गवळी यांना जामीन मिळाला आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी दोषी ठरलेले गवळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुक्त झाले आहेत आणि ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. या सुटकेने महाराष्ट्रात चर्चेला तोंड फुटले आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून अरुण गवळी यांची अठरा वर्षांनंतर सुटका झाली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणी अरुण गवळी दोषी ठरले होते आणि त्यांना जन्मठपेची शिक्षा भोगावी लागली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि त्यांना मुक्त करण्यात आले. सुटकेनंतर अरुण गवळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ही सुटका अनेकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे.
Published on: Sep 03, 2025 2:04 PM
Related Video
मारिजान कापची विजयी खेळी, टीम इंडियाचा पहिला पराभव
टीम इंडियाला अफ्रिकेने नमवलं, पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली..
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, काय मागण्या मान्य झाल्या ते पाहा ..
... तर आम्ही युद्ध करू, पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
पक्षप्रमुखपद सोडतो म्हणणं म्हणजे ओसाड गावची ... फडणवीस यांनी डिवचलं
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट