
“आपण जर गुलामगिरीत जन्मलो असतो तर..”; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याविषयीची माहिती नरेंद्र मोदींनी या मन की बातमध्ये दिली.
“यावेळची मन की बात खूप खास आहे. यामागचं कारण म्हणजे या वर्षीचं स्वातंत्र्यदिन. भारत हा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सर्वजण अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने हे आपल्याला खूप मोठं सौभाग्य दिलं आहे. तुम्हीसुद्धा विचार करा, जर आपण गुलामगिरीत जन्मलो असतो तर या दिवसाची कल्पना आपल्यासाठी कशी असती,” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याविषयीची माहिती नरेंद्र मोदींनी या मन की बातमध्ये दिली.
Published on: Aug 03, 2022 2:15 PM
Related Video
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले... थेट इस्रायलला सुनावलं...
शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम
वुमन्स टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
लासलगावात उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
मृतदेहाशी लग्न करणाऱ्या आंचलने हातच जोडले, म्हणाली, कृपया माझी...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी
पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा, कलाकारांची नाराजी
बीडमध्ये खामगाव-पंढरपूर महामार्गावर लांबच लांब भेगा
इगतपुरी तालुक्यातील जामुंडे येथील कामडवाडी आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई
समृद्धी महामार्गावर प्रतिबंधित माशांची वाहतूक करणारा ट्रक पलटी