
सोयाबीन पिकामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस पिके पाण्याखाली बुडाली असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक धक्का बसला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सध्या पाण्याखाली बुडालेल्या सोयाबीन आणि कापूस पिकांमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे आठ दिवसांपूर्वी शेतात पाणी साचले आहे आणि गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत. शेतीचा पूर्णतः नास झाल्याने शेतकऱ्यांना ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने आठ दिवसांत पंचनामे करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही पंचनामे झाले नाहीत. शेतकरी सरकारकडून तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास स्वामी आणि संभाजी मुंडे यांनी अंबाजोगाई बीड येथून ही माहिती पाठविली आहे.
Published on: Sep 11, 2025 11:19 AM
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!
इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं
मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ
Related Video
जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती!
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार - जे पी नड्डा
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किती कोटी संपत्तीचे मालक?
धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...