
आमच्यासोबत गद्दारी केली, तरुणांसोबत करू नका, आदित्य ठाकरेंची टीका
वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला आज चांगलंच सुनावलंय. यावेळी त्यांनी रोजगाराचाही मुद्दा उपस्थित केला.
मुंबई : ‘जशी आमच्यासोबत गद्दारी केलीत तशी महाराष्ट्राच्या तरुणांसोबत करू नका’ अशी टीका वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय. ‘नेभळट सरकार खाली मान घालून सगळं सहन करतील,यांची तिथे बोलण्याची हिंमत पण होणार नाही, अशी टीका देसाईंनी केली आहे.
Published on: Sep 14, 2022 06:06 PM
Related Video
Chanakya Niti: पैशांचा पाऊस, नशिबाची साथ; आचार्य चाणक्याचा खास मंत्र
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
IPL: आरसीबीने यश दयालला संघातून काढलं? स्पर्धेपूर्वी नेमकं काय घडलं?
संतापजनक! उंदीर मारण्याचे औषध टाकून 7 भटक्या श्वानांची हत्या...
ते फोटो तर...भोंदुबाबा खरात प्रकरणी केसरकरांचा खुलासा!
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?