
Sambhajiraje | तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य होणार, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी सोबत बसण्याची गरज आहे असं मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : 102 वी घटना दुरुस्ती करून चालणार नाही तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा सुद्धा काढावी लागेल. तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य होणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये समनव्य असण्याची गरज आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी सोबत बसण्याची गरज आहे असं मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.
Related Video
19 वर्षीय तरुणचा मोबाईलचा व्यवसाय, पण घरात भयानक वस्तू, सत्य अखेर समोर
राजकारणात प्रत्येक जण संपर्कात, शत्रू तर... संजय राऊतांचे मोठे विधान
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
या चित्रपटाने 'धुरंधर 2'लाही टाकलं मागे; कमाई 2100 कोटींच्या पार
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
छत्रपती संभाजीनगर शहरातील आठवडी बाजार बंद करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय
निमगाव केतकीतील श्री केतकेश्वर महाराज यात्रेत मानाच्या कावडी-रथ भेटीचा रंगला सोहळा
Solapur : दौलत शितोळे यांना भटक्यांचे नेतृत्व म्हणून विधानपरिषदेत घ्यावं, समाजबांधवांची मागणी
Malegaon: लाखो भाविकांची जेवणाची व्यवस्था, गुरुदेव भक्त मंडळाचा उपक्रम
नवी मुंबई : हॉटेल मधील बाऊन्सरची ग्राहकाला मारहाण