
तिळगुळाची वाट न पाहता कामं केल्यास लोकं गोड बोलतात, मुख्यमंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई : गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम करा. शासकीय प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतु, त्याला छेद देणारा आजचा उपक्रम आहे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Related Video
बाजी पलटली, नेपाळचे PM बालेन शाह आता भारताच्या वाट्याला नाही जाणार
7 वार आणि 7 उपाय..! प्रत्येक दिवसासाठी खास तोडगा, जाणून घ्या
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला...थेट घोषणा!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट
बीड - जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, पर्यायी पूल गेला वाहून
चंद्रपुरात हत्तींचा थरार, वनविभाग हाय अलर्टवर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
आंबोली चौकुळ परिसरात मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय
वादळी वाऱ्याने झाडे उन्मळली, आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश