
राज्यात निर्बंध हटवण्याचे चिन्ह नाही, निर्बंधांसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील : Rajesh Tope
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेले अनेक दिवस राज्यभरात कमी अधिक प्रमाणात निर्बंध आहेत. पण या निर्बधांबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक नियम लावत लॉकडाऊन जाहिर केला आहे. आता मात्र नागरिकांकडून नियमांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी होतेय. दरम्यान टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
Related Video
6,6,6,6,6,6, संजूचा झंझावात, मुंबई विरुद्ध चाबूक शतक
24 एप्रिलच्या दिवशी पैशांचा पाऊस, वाचा नशीबवान राशींचा दिवस कसा असेल?
मुंबईने लाज घालवली, सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा
IPL: पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं गणित लांबलं, CSKचा मार्ग झाला सोपा
भाजपकडून कोण जाणार विधान परिषदेत? 30 नावांची यादी दिल्ली दरबारी...
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध