
रस्त्यावर येण्याची भाषा फडणवीसांनी करू नये : भाई जगताप
"काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याचा विषयच नव्हता. आमच्याकडे पहिल्या उमेदवारानंतर 17 मत जास्त आहेत. आमचे अपक्ष आमदार मित्र आहेत. ते आम्हाला मदत करतील" असं मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
मुंबई: “काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याचा विषयच नव्हता. आमच्याकडे पहिल्या उमेदवारानंतर 17 मत जास्त आहेत. आमचे अपक्ष आमदार मित्र आहेत. ते आम्हाला मदत करतील” असं मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. “महाविकास आघाडीत कोणतीच बिघाडी नाही, जे झालं त्याची कारण आम्ही शोधतोय. आमचे सर्व सहा उमेदवार विजयी होतील” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. “रस्त्यावर येण्याची भाषा फडणवीसांनी करु नये. फडणवीसांच्या काळातील डेटामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालाय” असं भाई जगताप म्हणाले.
Published on: Jun 13, 2022 6:51 PM
Related Video
३ मिनिट ४० सेकंदांचा रोमँटिक गाणं... ४५ वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; गाडी, केबिन उडवून देऊ
पेट्रोल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर अजून एक मोठा दणका, थेट विमानाचे
पाठलाग करत घरी आला, मागून तिच्या फ्रॅाकमध्ये हात घातला अन्..वसई हादरली
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,