
रस्त्यावर येण्याची भाषा फडणवीसांनी करू नये : भाई जगताप
"काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याचा विषयच नव्हता. आमच्याकडे पहिल्या उमेदवारानंतर 17 मत जास्त आहेत. आमचे अपक्ष आमदार मित्र आहेत. ते आम्हाला मदत करतील" असं मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
मुंबई: “काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याचा विषयच नव्हता. आमच्याकडे पहिल्या उमेदवारानंतर 17 मत जास्त आहेत. आमचे अपक्ष आमदार मित्र आहेत. ते आम्हाला मदत करतील” असं मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. “महाविकास आघाडीत कोणतीच बिघाडी नाही, जे झालं त्याची कारण आम्ही शोधतोय. आमचे सर्व सहा उमेदवार विजयी होतील” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. “रस्त्यावर येण्याची भाषा फडणवीसांनी करु नये. फडणवीसांच्या काळातील डेटामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालाय” असं भाई जगताप म्हणाले.
Published on: Jun 13, 2022 6:51 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुळजाभवानी देवीची सुरक्षा धोक्यात? आमदाराच्या आरोपाने खळबळ
वर्षभर बंद असलेल्या खाणीत सापडला तब्बल 50 लाखांचा हिरा, एका मुसळधार..
आश्रम शाळेतील 6 मुलींना सर्पदंश, या सोप्या ट्रिकने साप पळतील दूर
64, 95, 65, 57, 59 ! पप्पू यादव यांच्या मुलाची वादळी खेळी, तरीही पराभव
आरे बापरे!6 महिने स्वत:लाच ओळखत नव्हती ही अभिनेत्री, नेमकं काय झालेलं?
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात