
Special Report | पहाटेचा शपथविधी एक चूकच होती! दीड वर्षानंतर फडणवीसांचं मोठं विधान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घेतलेली शपथ ही चूकच होती, असं मोठं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तब्बल दीड वर्षांनी फडणवीस यांनी शपथविधी योग्य की अयोग्यवर यावर आपलं मत मांडलं आहे. त्या घटनेचा पश्चात्ताप होत नसला तरी प्रतिमेला धक्का बसला, असंही मत त्यांनी मांडलं. त्याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Related Video
दिल्ली-मुंबई सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, कोण जिंकणार?
'प्रो' फिचर्स असलेला हा फोन 13 एप्रिलला भारतात होणार लाँच
नवा स्मार्टफोन घ्यायचा? हा आहे तुमच्यासाठी एकदम वाचा, एकदा फिचर्स पाहा
ऐश्वर्या रायबद्दल अभिषेक बच्चनला आजही सतावतेय भीती! म्हणाला...
राज्यसभेवर जाताच शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना शब्द, तुम्हाला मी..
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
ऐन उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत
उन्हाच्या झळा अन् अवकाळीचा घाव; मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांवर दुहेरी संकट
Nandurbar : वादळी वाऱ्यामुळे सातपुड्यात कैरीचं प्रचंड नुकसान, शेतकरी अडचणीत
Igatpuri : इगतपुरीत ख्रिस्ती बांधवांकडून गुड फ्रायडेनिमित्त क्रूसाची मिरवणूक
Beed : संत वामनभाऊ महाराज नारळी सप्ताहात गुलाबजामुनची पंगत