4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 5 PM | 19 November 2021

| Updated on: Nov 19, 2021 | 6:11 PM

एक नवी सुरुवात करूया, मोदींनी आंदोलकांना विनंती केली. दरम्यान, राज्यसभेत विधेयक मागे घेईपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Follow us on

YouTube video player

मोदी सरकारने मागे घेतलेले तीन शेती कायदे, एक नवी सुरुवात करूया, मोदींनी आंदोलकांना विनंती केली. दरम्यान, राज्यसभेत विधेयक मागे घेईपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीमुळे हा निर्णय घेतल्याने विरोधकांनी टीका केली.