Marathi News Videos If you do not have a farmer ID card you will not get benefits Find out how to register

Farmer ID : शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; जाणून घ्या कशी करायची नोंदणी?
15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. या ओळख क्रमांकासाठी नोंदणी कशी करायची आणि त्याचे फायदे काय, त्याबद्दल जाणून घेऊयात..
देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता ‘शेतकरी ओळख क्रमांक’ म्हणजेच ‘फार्मर आयडी’ बंधनकारक करण्यात आलंय. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर 15 एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Farmer ID अनिवार्य करण्यात आलाय. परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यात या प्रकल्पाविषयीची माहिती व्यवस्थित पोहोचलेली नाही. शेतकऱ्यांना या मोहिमेअंतर्गत ॲग्रीस्टॅक योजनेत मोफत नोंदणी करण्यात येते. फार्मर आयडीसाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्र, ग्राममहसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. फार्मर आयडीचे शेतकऱ्यांना फायदे अनेक आहेत. हा फार्मर आयडी कसा काढायचा, त्यासाठी काय काय आवश्यक आहे, त्याची नोंदणी कुठे आणि कशी करायची, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात..
Published on: May 04, 2025 12:07 PM
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…
देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
Related Video
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
दिल्ली लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singhने गाण्याचा टीझर पुढे ढकलला
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, Viral
उद्धव ठाकरे यांनी दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र..
Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...