
तानाजी सावंत यांचं ‘ते’ वक्तव्य खरं होतं; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया , पाहा व्हीडिओ…
Jayant Patil on Tanaji Sawant : शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
चाळीसगाव, जळगाव : शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंड केलं होतं, हे तानाजी सावंतांनी हे खरं वक्तव्य केलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. तानाजी सावंत हे खरं बोलताय, असंही देखील यावेळी जयंत पाटील म्हणाले. शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे. पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
Published on: Mar 29, 2023 10:27 AM
Related Video
आता या चलनी नोटा बदलणार, RBI चा सर्वात मोठा निर्णय, कारण काय?
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
दारू सोडण्यापासून जुन्या प्रेमापर्यंत, विजयने केला मोठा खुलासा
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
बुलढाणा:पावसाअभावी पिके करपली, दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार रुपयांची सरसकट मदतीची मागणी
अहिल्यानगर - श्रीरामपुर - पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात ; पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुंबईतील मैदान वाचवण्यासाठी मनसेचं प्रतिकात्मक आंदोलन...
सुप्रिया सुळे यांच्याकडून सोमेश्वर देवस्थानात महाअभिषेक
कोथिंबिरीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला