
Ratnagiri Landslide | मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली, महामार्गावर वाहनांच्या रांगा
दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली आहे. (Mumbai-Goa highway Nivli Ghat landslide due to heavy rain)
रत्नागिरी : गेल्या आठवडाभरापासून मुंबई, पुणे, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गातील निवळी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे रत्नगिरी-मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घाटात दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. तसेच यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. मुसळधार पावसामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. (landslide in Mumbai-Goa highway Nivli Ghat due to heavy rain)
Published on: Jun 17, 2021 8:06 AM
Related Video
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? सांगितलं सत्य
जे कधीच घडलं नाही, तेच केतन प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने..
संजय पाटील यांच्या मुलीची ठाकरे गट पक्षातून का हकालपट्टी करु शकत नाही?
शरद पवारांची राष्ट्रवादी मोठ्या पक्षात होणार विलीन? आतली बातमी समोर
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी