Marathi News Videos Maharashtra only state in India reservation in education to the children of Kashmiri Pandits. Shiv Sena chief Balasaheb Thackeray.

काश्मिरी पंडितांना न्याय महाराष्ट्रानं दिला
भारत देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण दिले आहे. आणि हे आरक्षण दिले आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी.
भारत देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण दिले आहे. आणि हे आरक्षण दिले आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी कायमच काश्मिरी पंडितांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्नशील राहिले आहे. त्यामुळे कुणीही उठावे आणि काश्मिरी पंडितांविषयी ज्ञान पाजळावे असे करु नका. भाजप गेल्या सात वर्षापासून सत्तेत आहे, केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय केले असा सवालही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. त्यामुळे सिनेमा बघून कुणी पेटून उठा म्हणून आवाहन करत असेल तर ते चुकीचे आहे असेही मत अरविंद सावंत यांनी मांडले.
Published on: Mar 19, 2022 7:43 PM
Related Video
सियाची मुजोरी कायम, घराबाहेर पडताच दाखवली मिडल फिंगर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांत किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांनो घराबाहेर पडणे टाळाच... पुढील 3 तास संकट, अलर्ट जारी..
अविवाहीत लोकांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एंट्री, एक चूक टाळा..
महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नकाच! 3 तास मोठा धोका, प्रशासन अलर्ट
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...