
Nana Patole | भाजपने अपंग सरकार आणले, कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नेमला नाही
हे स्वतःसाठी जगतात अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
ज्याप्रमाणे शेतकऱ्यांवर संकट आलेली आहे. त्याची पाहणी मी जाऊन करणार आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आहे पण बीजेपी ने मात्र सुलतानी संकट निर्माण केला आहे. त्याचा परिणाम तिथले लोक काय भोगत आहेत. याची पाहणी करायला मी जात आहे. राज्यात सरकारच नाही प्रशासन ठप्प पडलाय महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. दोन मंत्री महाराष्ट्रातले आणि भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी तेवढाच विचार भाजप करते .जनतेचा यांना काही देणंघेणं नाही, आम्ही जनतेसाठी आहोत देशासाठी आहोत असा आव आणतात. मात्र यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे स्वतःसाठी जगतात अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Related Video
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
कंडोमच्या जाहिरातीमुळे मोठा वाद, क्रिकेटचा सामना सुरू असतानाच...
देशात आणखी एका शहराचं नाव बदललं, जलालाबाद नव्हे, आता...
जिथं आहात तिथेच राहा, खाण्याच्या वस्तू आणून ठेवा; महापौरांचं आवाहन...
टी20 मालिका सुरू असताना रोहित शर्माची इंग्लंडमध्ये एन्ट्री, पण का?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,