
Raj Thackeray यांच्या पत्रावर Jayant Patil यांचा टोला
चर्चेत राहण्यासाठी काही पक्ष करत असतात. मनसेच्या जनआंदोलनाला काय स्वरूप मिळत ते पाहू मग बोलू. प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता पोहोचेल एवढा पक्ष मोठा नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
मुंबई : भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना नवा आदेश दिला आहे. भोंग्याबाबत आंदोलन घराघरात पोहचवायचे असेल तर पत्र घराघरात पोहचवा, असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चर्चेत राहण्यासाठी काही पक्ष करत असतात. मनसेच्या जनआंदोलनाला काय स्वरूप मिळत ते पाहू मग बोलू. प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता पोहोचेल एवढा पक्ष मोठा नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
Published on: Jun 03, 2022 12:26 AM
Related Video
5 वीच्या अभ्यासक्रमात ऐश्वर्या रायचं हिट गाणं का? मोठा गदारोळ
4 जुलैची तारीख लिहून ठेवा, राज्यात तुफान पाऊस होणार; पावसाचा नवा अंदाज
IRE vs IND : भारताच्या मालिका पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू बरलला
TET पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसची पुन्हा निदर्शने, दादा भुसे यांना काळे
पाकिस्तानात कित्येक वर्षांपासून उभी आहे भारताची ट्रेन, नेमकं कारण काय?
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या